काँग्रेसने देशात लोकशाही आणली, पण विधानसभेतील निवडणुकीनंतर लोकशाही जिवंत आहे का, असा प्रश्न सर्वांसमोर आहे. लोकसभेनंतर चार महिन्यांत विधानसभेच्या निकालाचे…
डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधानानंतर त्यांच्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात पंतप्रधान कार्यालयाचे माजी राज्यमंत्री म्हणून काम केलेले महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण…
यूपीए सरकारमध्ये डॉ. मनमोहन सिंग यांनी माझ्यावर पंतप्रधान कार्यालयाच्या राज्यमंत्रीपदाची महत्त्वाची जबाबदारी सोपविली होती. तेव्हा मला पुढे सहा वर्षे त्यांच्याबरोबर…
विधानसभा निवडणुकीच्या निकालाबाबत निवडणूक आयोग आणि सरकारची दडपशाही ब्रिटिशांपेक्षाही वाईट आहे. निवडणूक आयोग आणि सरकारने निकालाबाबत जनतेला विश्वास देणे गरजेचे…