नागपूर महापालिका निवडणुकीसाठी मतदार यादीतील गोंधळावर विरोधक आक्रमक झाले असून, पारदर्शक यादीसाठी पालिकेच्या निवडणुकीत सजग नागरिक सहभाग महत्त्वाचा ठरणार आहे.
काँग्रेसेतर सरकारकडूनच डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचा सन्मान झालेला आहे. व्ही. पी. सिंह यांच्या कार्यकाळात बाबासाहेबांना भारतरत्न तर संसदेत तैलचित्र लावण्यात…
दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदावरून अरविंद केजरीवालांना पायउतार व्हावं लागण्यामागं त्यांच्या आलिशान घराचाही मोठा हात होता. मुख्यमंत्री असताना त्यांचं शीशमहल नावाच्या घरात वास्तव्य होतं.…