रायगड (Raigad) हा महाराष्ट्र राज्यातील कोकण विभागातील एक जिल्हा असून त्याच्या पश्चिमेस अरबी समुद्राची किनारपट्टी आहे. जिल्ह्यातील डोंगराळ भाग हा मुख्यत्वेकरून सह्याद्री पर्वतरांगांमध्ये येतो. पूर्वी कुलाबा या नावाने ओळखल्या जाणाऱ्या जिल्ह्याचे “रायगड” असे नामकरण करण्यात आले. रायगड जिल्ह्यामध्ये पुरातन ऐतिहासिक स्थळे, आकर्षक समुद्रकिनारे, निसर्गाने मुक्तहस्ते उधळण केलेली पश्चिम घाटातील अप्रतिम ठिकाणे पहावयास मिळतात.
महाड आणि पाली स्थित अष्टविनायक मंदिरे तसेच घारापुरी बेटावरील एलेफंटा गुहा या रायगड जिल्ह्याच्या वैभवशाली सांस्कृतिक इतिहासाच्या साक्षी देतात. छत्रपती शिवाजी महाराजांनी (Chhatrapati Shivaji Mahara ) या किल्ल्याचे महत्त्व ओळखून आपली राजधानी बनवली. Read More
Navi Mumbai Airport Inauguration 2025: विमानतळाला ठाणे, रायगड, पालघर पट्ट्यातील भूमिपुत्रांचे नेतेदिवंगत दि. बा. पाटील यांचे नाव देण्यास पंतप्रधान नरेंद्र…
१ ऑगस्टपासून शासनाच्या नियमानुसार मासेमारी हंगामास सुरुवात झाली होती. प्रारंभीचा हंगाम चांगला गेल्याने २०० हून अधिक नौकांनी मुहूर्ताच्या दिवशी मासेमारीसाठी…
Alibaug Virar Corridor : भूसंपादनासाठी ८०० कोटींचा निधी आवश्यक असताना, वारंवार पाठपुरावा करूनही एमएसआरडीसीकडून निधी प्राप्त न झाल्यामुळे पुढील भूसंपादन…
बेताची आर्थिक परिस्थिती सोयीसुविधांचा अभाव यासारख्या असंख्य अडचणींवर मात करत रायगड जिल्ह्यातील महाडच्या रोशनी रविंद्र पारधी हिची आगामी क्रिकेट हंगामासाठी…
शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही घटक पक्षांमध्ये एकमेकांविरोधीतल कुरघोड्या आणि फोडाफोडीला ऊत आल्याचे पहायला मिळत आहे. त्यामुळे महायुतीत…