scorecardresearch

रायगड

रायगड (Raigad) हा महाराष्ट्र राज्यातील कोकण विभागातील एक जिल्हा असून त्याच्या पश्चिमेस अरबी समुद्राची किनारपट्टी आहे. जिल्ह्यातील डोंगराळ भाग हा मुख्यत्वेकरून सह्याद्री पर्वतरांगांमध्ये येतो. पूर्वी कुलाबा या नावाने ओळखल्या जाणाऱ्या जिल्ह्याचे “रायगड” असे नामकरण करण्यात आले. रायगड जिल्ह्यामध्ये पुरातन ऐतिहासिक स्थळे, आकर्षक समुद्रकिनारे, निसर्गाने मुक्तहस्ते उधळण केलेली पश्चिम घाटातील अप्रतिम ठिकाणे पहावयास मिळतात.
महाड आणि पाली स्थित अष्टविनायक मंदिरे तसेच घारापुरी बेटावरील एलेफंटा गुहा या रायगड जिल्ह्याच्या वैभवशाली सांस्कृतिक इतिहासाच्या साक्षी देतात. छत्रपती शिवाजी महाराजांनी (Chhatrapati Shivaji Mahara ) या किल्ल्याचे महत्त्व ओळखून आपली राजधानी बनवली. Read More
Women will get an opportunity to become mayors in Raigad
रायगडमध्‍ये महिला राज, १६ पैकी १० ठिकाणी संधी; नगराध्‍यक्षपदाच्‍या सोडतीत अनेकांचा भ्रमनिरास

१६ पैकी १० ठिकाणी महिलांना नगराध्‍यक्ष म्‍हणून संधी मिळणार आहे. आजच्‍या सोडतीमुळे अनेकांचा भ्रमनिरास झाला असून त्‍यांचे मनसुबे धुळीस मिळाले…

Navi Mumbai International Airport inauguration naming journey and D. B. Patil history
Navi Mumbai Airport : सविस्तर : विमानतळाच्या नावाचा प्रवास आणि ‘दिबा’ नावाचा इतिहास

Navi Mumbai Airport Inauguration 2025: विमानतळाला ठाणे, रायगड, पालघर पट्ट्यातील भूमिपुत्रांचे नेतेदिवंगत दि. बा. पाटील यांचे नाव देण्यास पंतप्रधान नरेंद्र…

fishing season Maharashtra, cyclone Shakti impact, Harne port fishing, Arabian Sea cyclone alert, fishing suspension news, monsoon cyclone fishing ban,
रत्नागिरी : हर्णे बंदरातील नौका वादळापूर्वी सुरक्षित स्थळी; मासेमारी उद्योग ठप्प

१ ऑगस्टपासून शासनाच्या नियमानुसार मासेमारी हंगामास सुरुवात झाली होती. प्रारंभीचा हंगाम चांगला गेल्याने २०० हून अधिक नौकांनी मुहूर्ताच्या दिवशी मासेमारीसाठी…

Konkan records below average rainfall this year
कोकणात यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद; वार्षिक सरासरीच्या तुलनेत ९७ टक्केच पाऊस

कोकणात दरवर्षी साधारणपणे २ हजार ८६८ मिमी पाऊस पडतो, यावर्षी २ हजार ७८४ मिमी पाऊस नोंदवला गेला आहे.

Irregularities in food security beneficiary selection; Fear of returning sanctioned grains in alibag
अन्‍न सुरक्षा लाभार्थी निवडीत अनियमितता; मंजूर धान्‍य परत जाण्‍याची भीती

‘राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम, २०१३’ अंतर्गत जिल्ह्यासाठी मंजूर झालेल्या इष्टांकाचा मोठा भाग सध्या वापराविना शिल्लक असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

raigad monsoon rain impact on agriculture paddy crop damage
अतिवृष्टीमुळे दोन हजार हेक्टरवरील भात शेतीचे नुकसान…

शहरीकरण आणि औद्योगिकीकरणामुळे भात लागवड क्षेत्रात घट झाली असतानाच, अतिवृष्टीने उर्वरित ७० हजार हेक्टरवरील पिकालाही मोठा फटका बसला आहे.

msrdc lacks funds for alibag virar land acquisition
निधी अभावी अलिबाग विरार कॉरीडोरचे भूसंपादन रखडले; प्रकल्प रखडण्याची चिन्ह…

Alibaug Virar Corridor : भूसंपादनासाठी ८०० कोटींचा निधी आवश्यक असताना, वारंवार पाठपुरावा करूनही एमएसआरडीसीकडून निधी प्राप्त न झाल्यामुळे पुढील भूसंपादन…

raigad tribal community oppose dhangar and banjara
रायगड: धनगर आणि बंजारा समाजाचा अनुसूचित जमातीत समावेशाला विरोध, आरक्षण बचावसाठी आदिवासींचा विराट मोर्चा

राज्‍यातील धनगर आणि बंजारा समाजाने अनुसूचित जमातीसाठी असलेल्‍या आरक्षणात हक्‍क सांगण्‍यास सुरूवात केली आहे.

slum redevelopment Alibag, Raigad slum rehabilitation, Maharashtra slum redevelopment scheme, private developers slum projects, slum rehabilitation Mumbai outskirts,
रायगड जिल्ह्यातील पाच नगरपालिकांचा झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत समावेश

रायगड जिल्ह्यातील पाच नगरपालिकांचा झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत समावेश करण्यात आला आहे. यात खोपोली, कर्जत, अलिबाग, पेण आणि माथेरान या पाच…

Roshnni Pardhi cricket, Maharashtra women's cricket team, Raigad cricket players, senior women's cricket Maharashtra, fast bowler Maharashtra, female cricketers Maharashtra,
प्रतिकूल परिस्थितीवर केली मात, रायगडच्या रोशनी पारधीची महाराष्ट्राच्या महिला क्रिकेट संघात निवड

बेताची आर्थिक परिस्थिती सोयीसुविधांचा अभाव यासारख्या असंख्य अडचणींवर मात करत रायगड जिल्ह्यातील महाडच्या रोशनी रविंद्र पारधी हिची आगामी क्रिकेट हंगामासाठी…

politics rise among mahayuti in raigad district NCP Shiv Sena BJP
रायगडमध्ये महायुतीतील मतभेद चव्हाट्यावर

शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही घटक पक्षांमध्ये एकमेकांविरोधीतल कुरघोड्या आणि फोडाफोडीला ऊत आल्याचे पहायला मिळत आहे. त्यामुळे महायुतीत…

red alert mumbai thane palghar raigad ghat area
गेल्या २४ तासांत मुंबईत ‘या’ भागात सर्वाधिक पावसाची नोंद ; ‘या’ जिल्ह्यात आज रेड अलर्ट

मुंबई , ठाणे, पालघर,रायगड, पुणे घाट परिसर आणि नाशिक घाट परिसराला आज अतिवृष्टीचा इशारा (रेड अलर्ट) देण्यात आला आहे.

संबंधित बातम्या