scorecardresearch

पाऊस

‘लोकसत्ता’च्या या सदरामध्ये तुम्हाला पावसासंबंधित सर्व माहिती मिळेल. पाऊस (Rain)ही हवामानाशी संबंधित घटना आहे. वातावरणात असलेल्या ढगांमधील वाफेचे जेव्हा द्रवरूपात रूपांतर होते तेव्हा पृथ्वीवर पाण्याचे थेंब पडू लागलाल. हवा थंड झाल्याने किंवा आर्द्रतेचे प्रमाण वाढल्याने पाऊस पडतो. सोप्या भाषेत सांगायचे, तर जेव्हा ढगांमधून पाण्याचे थेंब कोसळतात त्याला पाऊस म्हणतात. पाऊस ही मानवी जीवनासाठी अत्यंत आवश्यक गोष्ट आहे. कारण- जेव्हा पाऊस पडतो तेव्हा जलप्राप्ती होते.


पावसाच्या पाण्यामुळे नदी, नाले आणि ओढे ओसंडून वाहू लागतात. सर्व पृथ्वी हिरवीगार होते. भारत हा प्रामुख्याने कृषिप्रधान देश आहे. भारतीय अर्थव्यवस्था शेतीशी संबंधित असल्याने पिकांच्या उत्पादनासाठी भारतात पावसाचे विशेष महत्त्व आहे. देशात काही ठिकाणी एकदाच पावसाळा असतो; तर काही ठिकाणी वर्षातून दोनदा पाऊस पडतो. दक्षिणेतील समुद्रात तयार होणाऱ्या हवेच्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे भारतात नैर्ऋत्य मोसमी वारे वाहू लागतात. दक्षिणेकडून हे वारे हळूहळू संपूर्ण भारतात पसरतात. परिणामस्वरूप भारतात पाऊस पडतो; ज्याला मान्सून, असे म्हटले जाते. त्यामुळे भारताचा विचार करता, अन्य राज्यांच्या तुलनेत दक्षिण भारतात अधिक पाऊस पडतो. पावसासंबंधीचा अंदाज हवामान खाते वर्तवीत असते.


पाऊस कधी येऊ शकतो, किती प्रमाणात पाऊस होईल यासंबंधीची सर्व माहिती हवामान खाते वेळोवेळी सांगत असते. या माहितीवर आधारित सविस्तर बातम्या तुम्ही येथे वाचू शकता. तसेच पावसाळ्यात देशभरातील विविध राज्यांची आणि शहरांमध्ये काय स्थिती आहे हेदेखील तुम्ही येथे जाणून घेऊ शकता. पावसाळा आला की, आरोग्यासंबंधीची काय काळजी घ्यावी, घराबाहेर पडताना काय काळजी घ्यावी, वाहनांची काळजी कशी घ्यावी अशी अनेक विषयांवरील माहिती तुम्ही येथे जाणून घेऊ शकता. तसेच पावसाळ्यात भेट देण्यासारखी स्थळे कोणती आतहे, पावसाळ्यात पर्यटन करताना काय काळजी घ्यावी अशी माहितीदेखील तुम्ही येथे जाणून घेऊ शकता.


Read More
sudden wilt hits cotton crops in jalgaon after heavy rain
कपाशीत ‘आकस्मिक मर’… जळगावमधील शेतकरी हतबल

जिल्ह्यात महिनाभराच्या खंडानंतर दमदार पावसाने हजेरी लावली असली, तरी जमिनीची वाफसा स्थिती आता संपली आहे. अनेक ठिकाणी शेतांमध्ये पाणी साचले…

Rainfall is expected to be light in the Maharashtra
maharashtra Rain Update: राज्यात पावसाचा जोर कमीच राहण्याचा अंदाज

गेले काही दिवस संपूर्ण राज्यात कोसळणाऱ्या मुसळधार पावसाचा जोर काहीसा ओसरला आहे. दरम्यान, पुढील काही दिवस कोकणात हलक्या ते मध्यम…

illegal construction Dombivli, Kachore hill landslide, land mafia complaint, MRTPC violation Dombivli,
डोंबिवलीत कचोरे टेकडीवर बेकायदा चाळ उभारणाऱ्या भूमाफियांवर गुन्हे

डोंबिवली जवळील ९० फुटी रस्त्यावर कचोरे टेकडीवर पावसाळ्यात भूस्खलन होऊन जीवित, वित्त हानी होऊ शकते हे माहिती असुनही पालिका प्रशासनाला…

ताम्हिणीत केवळ चार दिवसांतच १ हजार मिमीपेक्षा अधिक पाऊस; ताम्हिणीत इतका प्रचंड पाऊस का पडतो?

गेल्या तीन-चार दिवसांत पुणे जिल्ह्याच्या घाटमाथ्याला पावसाने झोडपले. त्यात ताम्हिणी येथे २० ऑगस्ट रोजी एका दिवसातील विक्रमी पाऊस पडला.

Vasais Chulane village facing water crisis
वसईच्या चुळणे गावाची जलकोंडी कायम

वसई पश्चिमेतील भागात चुळणे गाव परिसर आहे. या भागात मोठ्या संख्येने नागरिकांची वस्ती आहे. मात्र चुळणे परिसर हा सखल भागात असल्याने या भागात मोठ्या प्रमाणात…

Potholes have formed on the roads of Pimpri Chinchwad city due to rain
गणपतीच्या आगमनाला खड्ड्यांचे विघ्न ; पिंपरी-चिंचवडमधील रस्त्यांची चाळण, ५५९ खड्डे असल्याचा महापालिकेचा दावा

महिन्याभराच्या विश्रांतीनंतर पिंपरी-चिंचवडमध्ये रविवारी पावसाने हजेरी लावली. सोमवार, मंगळवार, बुधवारी पावसाची संततधार सुरुच होती. त्यामुळे रस्ते जलमय झाले होते.

Raigad district has the lowest rainfall in Konkan division
Raigad Rain Updates: कोकण विभागात यंदा रायगड जिल्ह्यात सर्वात कमी पाऊस

अलिबाग रायगड जिल्ह्यात मागील सहा दिवस पावसाने झोडपून काढले असले तरी सर्व सामान्य पर्जन्यमानाच्या तुलनेत यंदा कमी पावसाची नोंद झाली…

Sailor from gujarati boat sheltering at mora Port missing amid four days of stormy winds
मोरा बंदरातील गुजराती मच्छीमार बोटीतील खलाशी बेपत्ता; वादळीवाऱ्याचा बोटींना फटका

गेल्या चार दिवसांपासून वाहणाऱ्या वादळी वाऱ्यामुळे अरबी समुद्रात मासेमारीसाठी आलेल्या अनेक बंदरातील बोटी पैकी मोरा बंदरात आश्रयासाठी आलेल्या गुजराती मच्छीमार…

heavy rains overflow Palghar dams river levels rise villages on banks put on alert
जिल्ह्यातील धरणे काठोकाठ; नद्यांच्या पाणी पातळीत वाढ; काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा

पालघर जिल्ह्यात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे सर्व धरणे तुडुंब भरली आहेत.धरणांचे दरवाजे उघडण्यात येऊन पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आल्याने प्रमुख…

heavy rain stops in kolhapur flood risk reduces
पंचगंगा धोका पातळी नजीक; पूर नियंत्रणासाठी कोल्हापुरात रात्रभर धावपळ; पुरात अडकलेल्या ट्रक चालक, क्लीनरची सुटका

कोल्हापूरमधून कसबा बावडा मार्गे शियेला जाणाऱ्या रस्त्यावर पुराचे पाणी आल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी पर्यायी मार्ग येजा…

संबंधित बातम्या