scorecardresearch

पाऊस

‘लोकसत्ता’च्या या सदरामध्ये तुम्हाला पावसासंबंधित सर्व माहिती मिळेल. पाऊस (Rain)ही हवामानाशी संबंधित घटना आहे. वातावरणात असलेल्या ढगांमधील वाफेचे जेव्हा द्रवरूपात रूपांतर होते तेव्हा पृथ्वीवर पाण्याचे थेंब पडू लागलाल. हवा थंड झाल्याने किंवा आर्द्रतेचे प्रमाण वाढल्याने पाऊस पडतो. सोप्या भाषेत सांगायचे, तर जेव्हा ढगांमधून पाण्याचे थेंब कोसळतात त्याला पाऊस म्हणतात. पाऊस ही मानवी जीवनासाठी अत्यंत आवश्यक गोष्ट आहे. कारण- जेव्हा पाऊस पडतो तेव्हा जलप्राप्ती होते.


पावसाच्या पाण्यामुळे नदी, नाले आणि ओढे ओसंडून वाहू लागतात. सर्व पृथ्वी हिरवीगार होते. भारत हा प्रामुख्याने कृषिप्रधान देश आहे. भारतीय अर्थव्यवस्था शेतीशी संबंधित असल्याने पिकांच्या उत्पादनासाठी भारतात पावसाचे विशेष महत्त्व आहे. देशात काही ठिकाणी एकदाच पावसाळा असतो; तर काही ठिकाणी वर्षातून दोनदा पाऊस पडतो. दक्षिणेतील समुद्रात तयार होणाऱ्या हवेच्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे भारतात नैर्ऋत्य मोसमी वारे वाहू लागतात. दक्षिणेकडून हे वारे हळूहळू संपूर्ण भारतात पसरतात. परिणामस्वरूप भारतात पाऊस पडतो; ज्याला मान्सून, असे म्हटले जाते. त्यामुळे भारताचा विचार करता, अन्य राज्यांच्या तुलनेत दक्षिण भारतात अधिक पाऊस पडतो. पावसासंबंधीचा अंदाज हवामान खाते वर्तवीत असते.


पाऊस कधी येऊ शकतो, किती प्रमाणात पाऊस होईल यासंबंधीची सर्व माहिती हवामान खाते वेळोवेळी सांगत असते. या माहितीवर आधारित सविस्तर बातम्या तुम्ही येथे वाचू शकता. तसेच पावसाळ्यात देशभरातील विविध राज्यांची आणि शहरांमध्ये काय स्थिती आहे हेदेखील तुम्ही येथे जाणून घेऊ शकता. पावसाळा आला की, आरोग्यासंबंधीची काय काळजी घ्यावी, घराबाहेर पडताना काय काळजी घ्यावी, वाहनांची काळजी कशी घ्यावी अशी अनेक विषयांवरील माहिती तुम्ही येथे जाणून घेऊ शकता. तसेच पावसाळ्यात भेट देण्यासारखी स्थळे कोणती आतहे, पावसाळ्यात पर्यटन करताना काय काळजी घ्यावी अशी माहितीदेखील तुम्ही येथे जाणून घेऊ शकता.


Read More
sawantwadi amboli tourism Tourists frustrated by traffic jams and parking problems
दक्षिण कोकणचे प्रति महाबळेश्वर आंबोलीत पर्यटन हंगामाला लवकर सुरुवात

आंबोली घाटात पावसाळा सुरू झाल्याने पर्यटकांची गर्दी वाढली असतानाच वाहतूक कोंडी व पार्किंगच्या अडचणी पुन्हा ऐरणीवर आल्या आहेत.

Unseasonal May rains damaged 16000 hectares of crops affecting 50 588 farmers in 994 villages
जिल्ह्यातील १६ हजार हेक्टर क्षेत्राला पावसाचा फटका; ८८४ गावांमधील ५० हजार ५८८ शेतकऱ्यांचे नुकसान

जिल्ह्याच्या काही भागात मे महिन्याच्या अखेरीस झालेल्या अवकाळी पावसामुळे १६ हजार हेक्टर शेतपिकांचे नुकसान झाले असून ९९४ गावांमधील ५० हजार…

Best honeymoon spots monsoon
10 Photos
पावसाळ्यामध्ये जोडीदाराला ‘या’ठिकाणी पिकनिकला न्या; निसर्गसौंदर्य पाहून पत्नीचे तुमच्यावरील प्रेम आणखी वाढेल…

भारतात अशी अनेक ठिकाणे आहेत जिथे पावसाळ्यातले दृश्य खूपच सुंदर दिसते. तुम्ही तुमच्या पत्नीसोबत या ठिकाणांना भेट देण्याचा प्लॅन करू…

palghar bridge construction delay zari creek bridge closed talasari traffic issue
झरीखाडी पुलाच्या दुरुस्तीमुळे वाहतूक बंद, पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन

पालघर जिल्ह्यातील महाराष्ट्र आणि गुजरातला जोडणाऱ्या तलासरी उंबरगाव मार्गावरील झरी खाडी पुलाचे काम प्रगतीपथावर असून पुलाचे काम सुरू असल्यामुळे पावसाळ्यात…

Maharashtra rain news in marathi
मोसमी वाऱ्यांनी संपूर्ण महाराष्ट्र व्यापला…

मुंबई, अहिल्यानगर, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांतील काही भागात दाखल झाल्यानंतर नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांची वाटचाल मंदावली…

nilje railway tunnel waterlogging in Palava area Central Railway dismisses villagers complaints
पलावा भागातील निळजे बोगद्यात पावसाचे पाणी तुंबल्याने प्रवाशांचे हाल, मध्य रेल्वेकडून ग्रामस्थांच्या तक्रारी बेदखल

निळजे गावातील जुन्या रेल्वे फाटकाजवळ सखल भागात बांधलेला बोगदा पावसात जलमय होत असून, विद्यार्थ्यांना व ग्रामस्थांना दोन-तीन फूट पाण्यातून प्रवास…

kalyan titwala unauthorized constructions illegal chawls demolished in heavy rain
मुसळधार पावसात टिटवाळ्यातील बेकायदा चाळी जमीनदोस्त

बेकायदा चाळींचे आगर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या टिटवाळा, मांडा, बल्याणी, वासुंद्री, उंभार्णी परिसरात गेल्या सहा महिन्यांपासून दररोज बेकायदा चाळी, व्यापारी गाळे,…

संबंधित बातम्या