scorecardresearch

पाऊस

‘लोकसत्ता’च्या या सदरामध्ये तुम्हाला पावसासंबंधित सर्व माहिती मिळेल. पाऊस (Rain)ही हवामानाशी संबंधित घटना आहे. वातावरणात असलेल्या ढगांमधील वाफेचे जेव्हा द्रवरूपात रूपांतर होते तेव्हा पृथ्वीवर पाण्याचे थेंब पडू लागलाल. हवा थंड झाल्याने किंवा आर्द्रतेचे प्रमाण वाढल्याने पाऊस पडतो. सोप्या भाषेत सांगायचे, तर जेव्हा ढगांमधून पाण्याचे थेंब कोसळतात त्याला पाऊस म्हणतात. पाऊस ही मानवी जीवनासाठी अत्यंत आवश्यक गोष्ट आहे. कारण- जेव्हा पाऊस पडतो तेव्हा जलप्राप्ती होते.


पावसाच्या पाण्यामुळे नदी, नाले आणि ओढे ओसंडून वाहू लागतात. सर्व पृथ्वी हिरवीगार होते. भारत हा प्रामुख्याने कृषिप्रधान देश आहे. भारतीय अर्थव्यवस्था शेतीशी संबंधित असल्याने पिकांच्या उत्पादनासाठी भारतात पावसाचे विशेष महत्त्व आहे. देशात काही ठिकाणी एकदाच पावसाळा असतो; तर काही ठिकाणी वर्षातून दोनदा पाऊस पडतो. दक्षिणेतील समुद्रात तयार होणाऱ्या हवेच्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे भारतात नैर्ऋत्य मोसमी वारे वाहू लागतात. दक्षिणेकडून हे वारे हळूहळू संपूर्ण भारतात पसरतात. परिणामस्वरूप भारतात पाऊस पडतो; ज्याला मान्सून, असे म्हटले जाते. त्यामुळे भारताचा विचार करता, अन्य राज्यांच्या तुलनेत दक्षिण भारतात अधिक पाऊस पडतो. पावसासंबंधीचा अंदाज हवामान खाते वर्तवीत असते.


पाऊस कधी येऊ शकतो, किती प्रमाणात पाऊस होईल यासंबंधीची सर्व माहिती हवामान खाते वेळोवेळी सांगत असते. या माहितीवर आधारित सविस्तर बातम्या तुम्ही येथे वाचू शकता. तसेच पावसाळ्यात देशभरातील विविध राज्यांची आणि शहरांमध्ये काय स्थिती आहे हेदेखील तुम्ही येथे जाणून घेऊ शकता. पावसाळा आला की, आरोग्यासंबंधीची काय काळजी घ्यावी, घराबाहेर पडताना काय काळजी घ्यावी, वाहनांची काळजी कशी घ्यावी अशी अनेक विषयांवरील माहिती तुम्ही येथे जाणून घेऊ शकता. तसेच पावसाळ्यात भेट देण्यासारखी स्थळे कोणती आतहे, पावसाळ्यात पर्यटन करताना काय काळजी घ्यावी अशी माहितीदेखील तुम्ही येथे जाणून घेऊ शकता.


Read More
Konkan rice crop damage, October November heavy rains Konkan, mango season delay Konkan, rice harvest loss Konkan, Konkan agricultural weather impact, Hapus mango delay, Konkan rainy season crop damage, economic impact of heavy rains Konkan, Konkan mango flowering issues,
खबर पीक पाण्याची : अवकाळीमुळे कोकणातील शेतीवर अवकाळा

मोसमी पाऊस माघारी गेल्यानंतरही ऑक्टोबर महिन्याचे शेवटचे चार दिवस आणि नोव्हेंबर महिन्याचे पहिले दोन दिवस कोकण किनारपट्टीवर मुसळधार पाऊस झाला.

loksatta explained climate crisis impact on kokan farming farmers struggle to survive print exp
पावसातील अनियमिता कोकणातील भात शेतीच्या मुळावर? हवामान आणि निकषांच्या कचाट्यातून शेतकरी कसा वाचेल?

हवामान बदलातील अनियमिता, प्रशासनाची उदासीनता आणि शासकीय योजनांच्या लाभ मिळण्यासाठी केलेले जाचक निकष यात कोकणातील भात उत्पादक हवालदिल आहे.

Potholes on mira bhayander internal roads
Mira Bhayandar Potholes Problems:मिरा-भाईंदरमध्ये पुन्हा खड्ड्यांचा त्रास, अवकाळी पावसामुळे समस्येत भर

मिरा-भाईंदर शहरातील अंतर्गत रस्त्यांवर पुन्हा एकदा खड्ड्यांनी डोकेवर काढले आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली असून, अपघातांचा धोका अधिकच…

heavy rainfall
अतिवृष्टीची पाहणीसाठी आलेल्या केंद्रीय पथकाची नांदेडकडे पाठ !

जून ते ऑक्टोबरदरम्यान मराठवाड्यातील अतिवृष्टी आणि सततच्या पूरस्थितीत शेती आणि इतर मालमत्तांचे सर्वाधिक नुकसान नांदेड जिल्ह्यामध्ये झाले; पण महाराष्ट्राच्या दौर्‍यावर…

The guaranteed price procurement process for soybeans will begin in Parbhani from November 15
शेतकऱ्यांकडील सोयाबीन संपल्यानंतर १५ नोव्हेंबर पासून सुरू होणार हमीभाव खरेदी; शासनाच्या खरेदी केंद्रांचे वरातीमागून घोडे

जिल्हयात सतत झालेल्या अतिवृष्टीमुळे खरिपाचा हंगाम शेतकऱ्यांच्या हातून गेला. अतिवृष्टीच्या संकटातून वाचलेले सोयाबीन, मुग, उडिद शेतकर्‍यांनी मिळेल त्या भावात बाजारात…

What is Pune October rainfall report of the India Meteorological Department pune print news
Rainfall In Pune: ऑक्टोबरमधील पाऊस सरासरीपेक्षा कमीच… मात्र, गेल्या दोन वर्षांपेक्षा यंदा जास्त पावसाची नोंद

पावसाचा जून ते सप्टेंबर हा अधिकृत मोसम संपल्यानंतर यंदा मोसमी वारे माघारी जातानाच्या काळात राज्यभरात जोरदार पाऊस पडला.

november rains may harm rabi crops
नोव्हेंबरमधील पावसाचा रब्बी हंगामावर परिणाम; हंगाम लांबणार असल्याने कडधान्ये महागण्याची शक्यता

नोव्हेंबर महिन्यातही सुरू असलेल्या पावसामुळे आता रब्बी पिकांवरही परिणाम होणार असून हा हंगाम दोन महिन्यांनी लांबणार असल्याने कडधान्येही महागण्याची शक्यता…

Proposal to take action against eight industries in Lote Industrial Estate
लोटे औद्योगिक वसाहतीतील आठ उद्योगांवर कारवाईचा प्रस्ताव; पावसाचा फायदा घेत सांडपाणी सोडले नदी-नाल्यात

लोटे औद्योगिक वसाहतीतील काही उद्योगांनी पावसाचा गैरफायदा घेत सांडपाणी जवळच असलेल्या नाल्यात सोडल्याने कोतवली गावातील सोनपात्रा नदीचे पाणी लालसर झाले…

unseasonal rain damages paddy crop on one lakh hectares in maharashtra
पावसाने भात मातीमोल! राज्यभरात एक लाख हेक्टरवर नुकसान; कांद्यालाही फटका

सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पालघर आणि ठाणे या किनारपट्टीवरील जिल्ह्यांसह नाशिक, धुळे आणि गोंदियात सुमारे एक लाख हेक्टरवरील भात पिकाचे नुकसान…

weather update, unseasonal rain Maharashtra, November cold weather forecast, Montha cyclone impact, Maharashtra rain predictions, late monsoon effects,
थंडीची प्रतिक्षा लवकरच संपणार, आठवडाअखेरीस…

‘मोंथा’ चक्रीवादळाने त्याचा प्रवास थांबवला, पण अवकाळीने मात्र चिंता वाढवली. आता अवकाळी पाऊसही परतण्याच्या मार्गावर आहे.

105 percent rainfall in October in Maharashtra Mumbai print news
Maharashtra Monsoon 2025: राज्यात ऑक्टोबरमध्ये १०५ टक्के पाऊस

नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी माघार घेतल्यानंतर लगेचच निर्माण झालेल्या हवामान प्रणालीमुळे राज्यात आक्टोबर अखेरपर्यंत सर्वदूर पाऊस कोसळत होता.

संबंधित बातम्या

ताज्या बातम्या