scorecardresearch

पाऊस

‘लोकसत्ता’च्या या सदरामध्ये तुम्हाला पावसासंबंधित सर्व माहिती मिळेल. पाऊस (Rain)ही हवामानाशी संबंधित घटना आहे. वातावरणात असलेल्या ढगांमधील वाफेचे जेव्हा द्रवरूपात रूपांतर होते तेव्हा पृथ्वीवर पाण्याचे थेंब पडू लागलाल. हवा थंड झाल्याने किंवा आर्द्रतेचे प्रमाण वाढल्याने पाऊस पडतो. सोप्या भाषेत सांगायचे, तर जेव्हा ढगांमधून पाण्याचे थेंब कोसळतात त्याला पाऊस म्हणतात. पाऊस ही मानवी जीवनासाठी अत्यंत आवश्यक गोष्ट आहे. कारण- जेव्हा पाऊस पडतो तेव्हा जलप्राप्ती होते.


पावसाच्या पाण्यामुळे नदी, नाले आणि ओढे ओसंडून वाहू लागतात. सर्व पृथ्वी हिरवीगार होते. भारत हा प्रामुख्याने कृषिप्रधान देश आहे. भारतीय अर्थव्यवस्था शेतीशी संबंधित असल्याने पिकांच्या उत्पादनासाठी भारतात पावसाचे विशेष महत्त्व आहे. देशात काही ठिकाणी एकदाच पावसाळा असतो; तर काही ठिकाणी वर्षातून दोनदा पाऊस पडतो. दक्षिणेतील समुद्रात तयार होणाऱ्या हवेच्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे भारतात नैर्ऋत्य मोसमी वारे वाहू लागतात. दक्षिणेकडून हे वारे हळूहळू संपूर्ण भारतात पसरतात. परिणामस्वरूप भारतात पाऊस पडतो; ज्याला मान्सून, असे म्हटले जाते. त्यामुळे भारताचा विचार करता, अन्य राज्यांच्या तुलनेत दक्षिण भारतात अधिक पाऊस पडतो. पावसासंबंधीचा अंदाज हवामान खाते वर्तवीत असते.


पाऊस कधी येऊ शकतो, किती प्रमाणात पाऊस होईल यासंबंधीची सर्व माहिती हवामान खाते वेळोवेळी सांगत असते. या माहितीवर आधारित सविस्तर बातम्या तुम्ही येथे वाचू शकता. तसेच पावसाळ्यात देशभरातील विविध राज्यांची आणि शहरांमध्ये काय स्थिती आहे हेदेखील तुम्ही येथे जाणून घेऊ शकता. पावसाळा आला की, आरोग्यासंबंधीची काय काळजी घ्यावी, घराबाहेर पडताना काय काळजी घ्यावी, वाहनांची काळजी कशी घ्यावी अशी अनेक विषयांवरील माहिती तुम्ही येथे जाणून घेऊ शकता. तसेच पावसाळ्यात भेट देण्यासारखी स्थळे कोणती आतहे, पावसाळ्यात पर्यटन करताना काय काळजी घ्यावी अशी माहितीदेखील तुम्ही येथे जाणून घेऊ शकता.


Read More
Rain on Lakshmi Puja day in Akola district
Video: ऐन लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पाऊस ; दिवाळीच्या उत्साहावर…

दिवाळी हा अंधारावर प्रकाशाचा, वाईटावर चांगल्याचा आणि अज्ञानावर ज्ञानाचा विजय दर्शवणारा सण आहे. या काळात घरांना दिव्यांनी आणि दिव्यांच्या रांगांनी सजवले…

diwali fort making children disappointed Unseasonal Rain Kalyan Dombivli Kids Creations
अचानकच्या पावसाने दिवाळीतील किल्ल्यांचे बेरंग, किल्ले बांधणी मुलांचा हिरमोड…

कल्याण डोंबिवलीतील मुलांनी बांधलेले दिवाळीतील मातीचे किल्ले अचानक पडलेल्या पावसामुळे खराब झाल्याने त्यांच्या मेहनतीवर पाणी फिरले आहे.

heavy rainfall predictions mumbai
पुढील तीन दिवस पावसाचा अंदाज, सांताक्रूझ येथे सर्वाधिक तापमानाची नोंद; दक्षिण भारतात ईशान्य मोसमी वारे सक्रिय

राज्यातून मोसमी पावसाने माघार घेतल्यानंतर तापमानात वाढ झाली आहे. अनेक भागात ३४ ते ३६ अंशादरम्यान तापमानाची नोंद झाली आहे.

coconut prices hit record high before diwali maharashtra supply demand South India Rain pune
दिवाळीत खोबर्‍याला उच्चांकी भाव; किरकोळ बाजारात ५०० रुपये किलो

Coconut, Khobra : किरकोळ बाजारात एक किलो खोबऱ्याचा भाव ५०० रुपयांवर पोहोचल्याने दिवाळीत करंजी व चिवड्यासाठी खोबरे खरेदी करणाऱ्या गृहिणींना…

Students of Savitri Jyotirao Social Work College celebrate Diwali with flood victims in Marathwada
विद्यार्थ्यांची दिवाळी यंदा मराठवाड्यातील पूरग्रस्तांसोबत ; मदतीसाठी सरसावले

राठवाड्यात असंख्य शेतकऱ्यांचे पिकांचे नुकसान झाले असून, घरांचेही नुकसान झाले. पावसामुळे जमिनी खरडून गेल्या आहेत.

maharashtra climate change seminar PIB UNICEF Environmental Awareness Youth Key Change Future
वातावरणीय बदलाचे भवितव्य नव्या पिढीच्या हाती! पर्यावरण संवर्धनासाठी तरुणांचा सहभाग महत्त्वाचा; पीआयबी-युनिसेफच्या परिसंवादात सूर

PIB UNICEF : वातावरणीय बदलांचे भवितव्य तरुण पिढीच्या हाती असून, पर्यावरण संवर्धनासाठी युवकांचा अधिकाधिक सहभाग महत्त्वाचा असल्याचे मत पीआयबी आणि…

heavy rain damages paddy crop in konkan sindhudurg
सिंधुदुर्गात भात कापणीच्या वेळी वादळी वाऱ्यासह पाऊस; शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

जिल्ह्याच्या सह्याद्री पट्ट्यात, विशेषतः वैभववाडी, दोडामार्ग आणि सावंतवाडी तालुक्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे भात कापणी केलेल्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान…

Maharashtra Weather Update October 2025
Maharashtra Rainfall Update : ‘मान्सून’ देशातून २४ तासांत माघार घेणार! महाराष्ट्रात मात्र पावसाचा अंदाज…

Maharashtra Weather Update : देशातून मान्सून माघार घेत असला तरी महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये विजांसह पावसाचा इशारा हवामान खात्याने वर्तवला आहे.

flood relief Maharashtra, heavy rainfall aid, Maharashtra farmer assistance, taluka disaster declaration, agricultural damage compensation, Maharashtra flood package, government disaster aid, Maharashtra election relief,
विश्लेषण : ‘पूरग्रस्त तालुक्यां’ची संख्या वाढवण्यासाठी दबाव का येतो ?

राज्यात ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे १ कोटी ४३ लाख हेक्टर लागवडीखालील क्षेत्रापैकी ७० लाख हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले.

October heat and rising temperatures in Mumbai
October Heat: मोसमी पाऊस माघारी जाताच तापमानात वाढ

Maharashtra Mumbai Weather Update मोसमी पावसाने माघार घेतल्यापासून मुंबईसह राज्यातील इतर भागातही पुन्हा उन्हाचा ताप आणि उकाडा सहन करावा लागत…

Maharashtra disaster relief, affected talukas Maharashtra, flood-affected areas Maharashtra, Maharashtra agricultural damage, Devendra Fadnavis relief package, Maharashtra heavy rain impact,
‘आपत्तीग्रस्त’साठी राजकीय दबाव; आणखी ५६ तालुक्यांचा समावेश, ३५ तालुके मागे घेण्याचीही नामुष्की

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सरकारची मदत सर्वांपर्यंत पोहोचविताना राजकीय दबावातून नैसर्गिक आपत्तीग्रस्त तालुक्यांच्या संख्येत ५६ तालुक्यांनी वाढ करण्याचा…

संबंधित बातम्या