scorecardresearch

पाऊस

‘लोकसत्ता’च्या या सदरामध्ये तुम्हाला पावसासंबंधित सर्व माहिती मिळेल. पाऊस (Rain)ही हवामानाशी संबंधित घटना आहे. वातावरणात असलेल्या ढगांमधील वाफेचे जेव्हा द्रवरूपात रूपांतर होते तेव्हा पृथ्वीवर पाण्याचे थेंब पडू लागलाल. हवा थंड झाल्याने किंवा आर्द्रतेचे प्रमाण वाढल्याने पाऊस पडतो. सोप्या भाषेत सांगायचे, तर जेव्हा ढगांमधून पाण्याचे थेंब कोसळतात त्याला पाऊस म्हणतात. पाऊस ही मानवी जीवनासाठी अत्यंत आवश्यक गोष्ट आहे. कारण- जेव्हा पाऊस पडतो तेव्हा जलप्राप्ती होते.


पावसाच्या पाण्यामुळे नदी, नाले आणि ओढे ओसंडून वाहू लागतात. सर्व पृथ्वी हिरवीगार होते. भारत हा प्रामुख्याने कृषिप्रधान देश आहे. भारतीय अर्थव्यवस्था शेतीशी संबंधित असल्याने पिकांच्या उत्पादनासाठी भारतात पावसाचे विशेष महत्त्व आहे. देशात काही ठिकाणी एकदाच पावसाळा असतो; तर काही ठिकाणी वर्षातून दोनदा पाऊस पडतो. दक्षिणेतील समुद्रात तयार होणाऱ्या हवेच्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे भारतात नैर्ऋत्य मोसमी वारे वाहू लागतात. दक्षिणेकडून हे वारे हळूहळू संपूर्ण भारतात पसरतात. परिणामस्वरूप भारतात पाऊस पडतो; ज्याला मान्सून, असे म्हटले जाते. त्यामुळे भारताचा विचार करता, अन्य राज्यांच्या तुलनेत दक्षिण भारतात अधिक पाऊस पडतो. पावसासंबंधीचा अंदाज हवामान खाते वर्तवीत असते.


पाऊस कधी येऊ शकतो, किती प्रमाणात पाऊस होईल यासंबंधीची सर्व माहिती हवामान खाते वेळोवेळी सांगत असते. या माहितीवर आधारित सविस्तर बातम्या तुम्ही येथे वाचू शकता. तसेच पावसाळ्यात देशभरातील विविध राज्यांची आणि शहरांमध्ये काय स्थिती आहे हेदेखील तुम्ही येथे जाणून घेऊ शकता. पावसाळा आला की, आरोग्यासंबंधीची काय काळजी घ्यावी, घराबाहेर पडताना काय काळजी घ्यावी, वाहनांची काळजी कशी घ्यावी अशी अनेक विषयांवरील माहिती तुम्ही येथे जाणून घेऊ शकता. तसेच पावसाळ्यात भेट देण्यासारखी स्थळे कोणती आतहे, पावसाळ्यात पर्यटन करताना काय काळजी घ्यावी अशी माहितीदेखील तुम्ही येथे जाणून घेऊ शकता.


Read More
Chance of rain with thunderstorms in the state
राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता

हवामान विभागाने पुढील पाच दिवसांसाठी सर्वच जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. यावेळी काही भागात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याचा अंदाज असून…

pune rainfall
यंदा पुण्यात पावसाचा नवा विक्रम… सप्टेंबरमध्ये गेल्या दहा वर्षांतील पाऊस किती?

गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत आतापर्यंत सप्टेंबरमध्ये शहरात जास्त पाऊस नोंदवला गेला आहे. शुक्रवारपर्यंत शिवाजीनगर येथे २३७.०४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली

Maan taluka cloudburst heavy rain
माण तालुक्यात पावसाचा धुमाकूळ; शेती, रस्ते वाहून गेले; पिके, घरांचेही नुकसान

कायम दुष्काळी भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माण तालुक्यात ढगफुटी सदृश झालेल्या पावसामुळे शेकडो एकरवरील पिके पाण्याखाली गेली असून, अनेक घरांचेही…

Heavy rains in Jat area of ​​Sangli; crops on hundreds of acres under water
सांगलीच्या जत भागात पावसाचा धुमाकूळ; शेकडो एकरावरील पिके पाण्याखाली

पश्चिम घाटातील कोयना, चांदोलीसह नऊ धरणे तुडुंब भरली आहेत. धरणे शंभर टक्के भरल्याने कोयनेतून २१००, तर चांदोलीतून ५ हजार ६३०…

Two teenagers die after drowning in Kiwala Lake
नांदेड: किवळा तलावात बुडून दोघांचा मृत्‍यू

लोहा तालुक्‍यातल्या किवळा येथील भरलेला तलाव पाहण्यासाठी शे.बाबर शे. जफर (वय १५, रा.बळीरामपूर, नांदेड) व मो.रिहान म. युसूफ (वय १६,…

Revenue department officials and employees are having fun with tourism in Kerala
अधिकाऱ्यांची केरळमध्ये मौजमजा अन शेतकरी भोगतोय सजा! असंवेदनशील प्रशासन…

एकीकडे पावसाने झोडपलेला शेतकरी निसर्गाच्या अवकृपेची सजा भोगत असताना, ज्यांच्या भरवशावर या शेतकऱ्यांना तुटपुंजी मदत मिळणार आहे, ते महसूल विभागातील…

knath Khadse has demanded that the government increase the amount of assistance to farmers
“अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना नुकसानीची मदत वाढवून द्या…” एकनाथ खडसेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

जिल्ह्यासह राज्यात अतिवृष्टीमुळे केळी, कपाशी, सोयाबीन, ज्वारी, मका आणि भाजीपाला पिकांचे अतोनात नुकसान झाले. शासनाने शेतकऱ्यांना मदतीची रक्कम वाढवून द्यावी,…

Two killed in landslide in Uttarakhand
Uttarakhand landslide: उत्तराखंडमध्ये भूस्खलनात दोघांचा मृत्यू, ६ बेपत्ता

उत्तराखंडमध्ये चामोली जिल्ह्यात झालेला जोरदार पाऊस आणि भूस्खलनामुळे गुरुवारी चार गावांतील ४० घरे भुईसपाट झाली असून, त्यात दोघांचा मृत्यू झाला.

Conduct heavy rainfall assessments more quickly - Jayakumar Gore
अतिवृष्टीचे पंचनामे अधिक गतीने करा – जयकुमार गोरे; ६५ मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस झालेल्या गावांत १०० टक्के पंचनामे

सोलापूर येथील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीबाबतच्या आढावा बैठकीत पालकमंत्री गोरे बोलत होते.

Rs 775 crore needed for infrastructure in nanded
पायाभूत सुविधांसाठी ७७५ कोटींची गरज; तिजोरीमध्ये खडखडाट! मुख्य सचिवांच्या बैठकीत नांदेड जिल्ह्याचे चित्र स्पष्ट

नैसर्गिक आपत्तीनंतर पायाभूत सुविधांच्या दुरुस्तीसाठी आधीच्या आणि नव्या अहवालानुसार ७७५ कोटींची गरज असली, तरी संबंधित विभागांच्या तिजोरीत खडखडाट असल्याची माहिती…

imd weather four week forecast september october Maharashtra india Mumbai
IMD Weather Forecast : दक्षिण भारत, राज्यात सामान्यपेक्षा जास्त पावसाची शक्यता…

नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा परतीचा प्रवास थांबला असून, हवामान विभागाने १८ सप्टेंबर ते १६ ऑक्टोबरपर्यंतचा सुधारित पावसाचा अंदाज जाहीर केला आहे.

संबंधित बातम्या