परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आणि वस्त्यांमध्ये शिरलेले पाणी बाहेर काढून देण्यासाठी महापालिकेची यंत्रणा पूर्णपणे अपयशी ठरल्याचे चित्र पाहायला मिळाले.
अरबी समुद्रात गुजरात आणि पाकिस्तानच्या किनाऱ्यालगत ‘शक्ती’ चक्रीवादळाची निर्मिती झाली आहे.चक्रीवादळाचा राज्यावर कोणातही प्रभाव नसेल,हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.
Heavy Rain Marathwada flood : गेले दोन महिने झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे पार कंबरडे मोडले. सप्टेंबर अखेरीस झालेल्या अतिवृष्टीने पूरपरिस्थिती गंभीर…
प्रशासनाच्या वतीने मागण्यांचे निवेदन घेण्यासाठी कुणीही न आल्याने संतप्त आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयापुढे राष्ट्रीय महामार्ग रोखून धरला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह अनेक…