राजू शेट्टी माजी खासदार असून स्वाभिमानी पक्षाचे संस्थापक आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून विविधी शेतीविषयक प्रश्नांवर आक्रमक भूमिकेसाठी ते महाराष्ट्रात ओळखले जातात. पश्चिम महाराष्ट्रातील ऊस शेतकरी आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर त्यांनी अनेक आंदोलनं केली आहेत. ते महाराष्ट्रातील आघाडीचे आक्रमक शेतकरी नेते आहेत.
राजू शेट्टी यांचा जन्म १ जून १९६७ रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ येथे झाला. त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांमधून आपल्या राजकारणाला सुरुवात केली. ते पहिल्यांच निवडणुकीत जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत जिंकले. नंतर त्यांनी शिरोळ मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढली आणि राजेंद्र पाटील आणि रजनी मगदूम यांचा पराभव करून आमदार झाले.
ऑक्टोबर २००९ मध्ये त्यांनी लोकसभा निवडणुकीत हातकणंगले मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार निवेदिता माने यांना ९५ हजार ६० मतांनी पराभव केला आणि खासदार झाले.Read More
सांगली जिल्ह्यातील ऊसदराबाबत शुक्रवारी आयोजित करण्यात आलेली संयुक्त बैठक निष्फळ ठरली. कोल्हापूरच्या धर्तीवर सांगलीतही दर जाहीर करावा, अशी मागणी स्वाभिमानी…
माजी खासदार राजू शेट्टी यांनी महामार्गासाठी भुयारी मार्गाच्या नावाखाली होणारे उत्खनन फक्त आर्थिक फायद्यासाठी असून,खनिज संपत्तीचे लचके तोडण्यास आम्ही कदापि…
ऊसदराच्या मागणीबाबत पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्याकडे सोमवारी होणाऱ्या बैठकीत निर्णय न झाल्यास बुधवारी मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यांचे कोल्हापुरात उसाचे कांडे…
शेतकरी कर्जमाफी बाबत गुरुवारी रात्री सह्याद्री अतिथी गृहावर झालेल्या चर्चेत मुख्यमंत्र्यांसह अर्थमंत्र्यांनी राज्य सरकार आर्थिक अडचणीत असल्याची कबुली दिली.
Shaktipeeth Mahamarg : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शक्तिपीठ महामार्गाचे संरेखन बदलण्याचे संकेत दिल्याने, कोल्हापूरमध्ये राजू शेट्टी आणि सतेज पाटील यांनी…
शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याच्या प्रमुख मागणीसाठी हिवाळी अधिवेशनावर राज्यातील सर्व शेतकरी संघटना मिळून मोठे आंदोलन काढणार असल्याची घोषणा राजू शेट्टी…