अंदाजे १४२ एकर जागेवर वसलेल्या मोतीलाल नगरचा पुनर्विकास उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या माध्यमातून मार्गी लावण्यात येत आहे.
रखडलेले गृहनिर्माण प्रकल्प पूर्ण व्हावेत, यासाठी केंद्र शासनाने सुरु केलेल्या ‘स्वामीह’ गुंतवणूक निधीच्या धर्तीवर राज्यातही पुनर्विकास निधी स्थापन करण्याचा राज्य…