
दक्षिण मुंबई मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाचे अरविंद सावंत विरुद्ध शिंदे गटाच्या यामिनी जाधव अशी लढत होत आहे. महायुतीत दक्षिण मुंबई…
तिरंगी लढतीमुळे सुरुवातीला सोपी वाटणारी भिवंडी लोकसभा मतदारसंघातील निवडणूक भाजपचे केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्यासाठी प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात मात्र आव्हानात्मक…
महायुतीचा उमेदवार जाहीर होऊन जवळपास महिनाभराने उमेदवारी मिळूनही महाविकास आघाडीच्या डाॅ. शोभा बच्छाव या धुळे लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीत अचानक लढतीत…
भाजपचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या पुणे लोकसभा मतदारसंघातील लढत एकतर्फी होईल, असे भाकित केले जात असतानाच भाजपचे उमेदवार माजी महापौर मुरलीधर…
तिरंगी लढतीत कोणाला कसे मतदान होते यावर निकालाचे गणित ठरणार आहे.
काँग्रेसचे कल्याण काळे आणि रावसाहेब दानवे यांची यापूर्वीही २००९ मध्ये अटीतटीची लढत झाली होती.
निर्मितीपासून शिवसेनेला साथ देणारा मतदारसंघ अशी ओळख असलेल्या मावळ लोकसभा मतदारसंघात या वेळी दोन्ही शिवसेनेतच लढत होत आहे.
शरद पवार, प्रकाश आंबेडकर यांनी विखे पितापुत्रांविरोधात गौप्यस्फोट करत खळबळ निर्माण करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांचे हे अस्त्र विखे यांनी…
भाजपचा गड म्हटल्या जाणाऱ्या रावेर मतदारसंघातून भाजपने खासदार रक्षा खडसे यांना सलग तिसऱ्यांदा उमेदवारी दिली आहे.
वास्तविक नंदुरबार हा मतदारसंघ १९६२ पासून २०१४ पर्यंत काँग्रेसच्या ताब्यात होता. पण डॉ. विजयकुमार गावित यांनी काँग्रेसचे वर्चस्व मोडून काढले.
गुजरातमधील तीन गावांमध्ये शून्य टक्के मतदान झाले असल्याची माहिती समोर आली आहे. या तीनही गावातील नागरिकांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याची भूमिका…
पक्षात फूट पडल्यानंतर खासदार आणि आमदारांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले होते. त्यांपैकी खासदार कोल्हे यांनी शरद पवार यांच्यासोबत राहणे पसंत…
ही युरोपमधील व्यापक बदलाची सुरुवात आहे. केवळ जर्मनी किंवा डेन्मार्कच नाही तर अन्य देशही या पावलावर पाऊल ठेवण्याचा प्रयत्न करणार…
तळेगाव दाभाडे ते चाकण रांजणगावमार्गे उरुळीकांचन असा लोहमार्ग केला जाणार आहे. रेल्वे प्रशासनाच्या तसे विचाराधीन असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी…
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने पुणे-आळंदी पालखी मार्गावर वडमुखवाडी येथे उभारण्यात आलेल्या संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत नामदेव महाराज भेटीचे समूहशिल्प व…
याबाबत या चार राज्याच्या जलसंपदा मंत्र्यांची आज १८ जून रोजी केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांच्याशी दिल्लीत चर्चा आहे.…
मानव आणि प्राणी यांच्यातील संघर्ष टाळण्यासाठी वन्यजीव कायद्यात सुधारणा, तसेच पावसाळ्यात सह्याद्री रांगांच्या परिसरातील दरड कोसळू नये, याबाबत उपाययोजना करण्यासाठी…
मालव्य राजयोग हा पंच महापुरुष राजयोगांपैकी एक मानला जातो. हा योग २६ जुलै २०२५ पर्यंत राहील.
दरडी कोसळण्याच्या घटना थांबवणे अशक्य आहे. मानवी हस्तक्षेपांचा अतिरेक यास काही प्रमाणात कारणीभूत आहे. तो रोखता येऊ शकतो.
शहरात भटक्या श्वानांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढत आहे. शहरात श्वानाने चावा घेतल्याच्या दररोज सुमारे ८० घटना घडत आहेत. सकाळी फिरायला जाणारे,…
गेल्या काही दिवसांपासून शहरात पडत असलेल्या पावसामुळे शहरातील अनेक रस्त्यांवर खड्डे पडले असून, अडीच महिन्यांत २,७५४ खड्डे, म्हणजेच दिवसाला साधारण…
राज्य मंडळाशी संलग्न शाळांचे नवे शैक्षणिक वर्ष सोमवारी सुरू झाले.नवे शैक्षणिक वर्ष उत्साहात सुरू होत असताना पालक आणि शिक्षण विभागाने…