scorecardresearch

मीरासाहेबांच्या उरुसास मिरजेत प्रारंभ

हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेल्या मिरजेतील मीरासाहेबांच्या उरुसास मानकरी चर्मकार समाजातर्फे शनिवारी पहाटे गलेफ अर्पण केल्यानंतर प्रारंभ झाला. यंदा होत असलेला…

विविध खोदकामांमुळे सांगलीतील रस्त्यांची चाळण

ड्रेनेज, पाणी, रिलायन्सची केबल यामुळे अवघ्या महापालिका क्षेत्रातील रस्त्यांची चाळण झाली असताना वजनदार नेत्याच्या मुलीच्या लग्नासाठी मात्र २४ तासात विवाह…

किरकोळ कारणावरून सांगलीत तरुणाचा खून

प्लॉटच्या कारणावरून सांगलीतील कर्नाळ रोडवरील काकानगर येथे शुक्रवारी दुपारी एका तरुणाचा खून झाला असून या बाबत रितसर तक्रार दाखल करण्याची…

फलक फाडल्यावरून तासगावमध्ये तणाव

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतील संघर्षांतून तासगांव तालुक्यातील गव्हाण येथे भाजपाचे खा. संजयकाका पाटील यांचे फलक फाडण्याचा प्रकार गुरुवारी सकाळी उघडकीस…

पत्नी, सासूच्या छळास कंटाळून तरुणाची विष पिऊन आत्महत्या

पत्नी व सासूच्या जाचास कंटाळून तरुणाने विष पिऊन आत्महत्या करण्याची घटना मिरजेत घडली असून या प्रकरणी सहाजणांना पोलिसांनी अटक केली…

काँग्रेस विरोधातील संतापामुळे आघाडीचा पराभव- आर.आर.

महाराष्ट्रातील सत्ताधारी आघाडीचा झालेला पराभव हा देशातील काँग्रेस विरोधातील संतापाचा आणि सोशल मीडियावरून नरेंद्र मोदी यांच्या लाटेचा परिणाम असल्याचे मत…

राज्यातील काही दिवसांची सत्ता उपभोगा

विधानसभा निवडणुकीत जनताच तुम्हाला घरी घालविणार आहे, त्यामुळे मिळणाऱ्या दिवसांची सत्ता उपभोगा, असा उपरोधिक सल्ला हातकणंगलेचे खासदार राजू शेट्टी यांनी…

आघाडी सरकारच्या निषेधार्थ भाजपची सांगलीत निदर्शने

लोकसभा निवडणुकीत जनतेने नाकारलेल्या आघाडी शासनाने राजीनामा देऊन जनतेच्या दारात जावे, अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या वतीने करीत सोमवारी सांगलीच्या…

गारांसह इचलकरंजीत पाऊस

रविवारी सायंकाळी गारांसह आलेल्या अवकाळी पावसाने इचलकरंजी परिसराला झोडपून काढले. सोसाटय़ाच्या वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणा वृक्ष उन्मळून पडले.

मदन पाटील यांच्याकडून पालिकेत ठेकेदार, अधिकाऱ्यांची झाडाझडती

लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला दारुण पराभवाला सामोरे जावे लागल्यानंतर उर्वरित वैधानिक विकास महामंडळाचे अध्यक्ष मदन पाटील यांनी महापालिकेत येऊन नागरी प्रश्नांसाठी…

सांगलीचा विजय प्रस्थापितांसाठी धोक्याची घंटा

तोंडावर येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील ८ ही मतदारसंघांत महायुतीला मिळालेले मताधिक्य प्रस्थापितांना धोक्याची घंटा वाजविणारे ठरले तर नवल नाही.

संबंधित बातम्या