महाविकास आघाडी सत्तेत असताना आणि शंभूराज देसाई गृहराज्यमंत्री असतानाही साताऱ्याच्या राजकारणात त्यांचे महत्त्व वाढणार नाही, याची पुरेपूर काळजी रामराजे व…
आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना वाचवण्यासाठी जिरायती क्षेत्रासाठी साडे तेरा हजार रुपये आणि बागायतीसाठी साडेसव्वीस हजार रुपये नुकसान भरपाई देण्याचा निर्णय घेतला आहे.