सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने थकीत कर्जापोटी जप्त केलेल्या बार्शी तालुक्यातील आदित्यराज साखर कारखान्याची मालमत्ता बोगस कंपनीच्या आधारे बळकावण्याचा प्रयत्न…
साखर कारखाने केवळ राजकीय अस्तित्वाचे अड्डे आहेत. मराठवाडय़ासह राज्यातील साखर कारखानदारीमुळे आपल्यासमोर पाणीसंकट उभे आहे. शेतकऱ्यांना मदत करण्याची सरकारची मनापासून…