
जिल्हा परिषद, नगर पालिका आणि महानगर पालिकांचा पाच वर्षाचा कार्यकाळ संपुष्टात आल्यानंतर लगेचच निवडणूका घेणे गरजेचे आहे.
अडीच वर्षाच्या कार्यकाळातही गोगावले यांनी तत्त्कालिन पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या विरोधात उठाव केला होता. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी सध्या गोगावले…
महामार्गाचे काम पूर्ण व्हावे यासाठी सामाजिक, राजकीय संघटनांनी अनेकवेळा आंदोलने केली. मात्र सरकार आणि प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने या महामार्गाचे…
ज्या अनंत गीते यांच्यामुळे रायगडातील शेकाप आणि शिवसेना युतीला तडे गेले, तेच अनंत गीते आता शेकापच्या वतीने आयोजित निरनिराळ्या कार्यक्रमांमध्ये…
आरसीएफचा प्रस्तावित मिश्र खत प्रकल्प आणि अलिबागचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हे दोन्ही प्रकल्प जनतेच्या दृष्टीने महत्वाचे आहे. प्रकल्पामुळे या परिसरात…
जाणून घ्या नेमकं कोणत्या हट्टाबाबत तटकरे बोलत आहेत आणि आणखी काय म्हणाले आहेत.
शिंदे गटावर साधला आहे निशाणा; जाणून घ्या नेमकं काय म्हणाले आहेत.
गणसंख्या पूर्ण नसल्याने ही बैठक रद्द करावी अशी मागणी खासदार सुनील तटकरे यांनी पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे केली आहे.
जिल्हा परिषद आणि नगरपालिकांचा कार्यकाळ संपल्याने या दोन्ही घटकातून जिल्हा नियोजन समितीवर येणारी पदे रिक्त झाली आहे.
अजित पवार, सुप्रिया सुळे, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, जितेंद्र आव्हाड, नरेंद्र वर्मा यांचीही कार्यकारिणीत वर्णी
मार्च महिन्यात शिवसेनेचे युवराज पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी रायगडमध्ये शिवसेना आमदारांना त्रास देणाऱ्या तटकरे यांच्या घरी जाऊन स्नेहभोजन घेतले खरे…
या निमित्ताने वडिलांचे क्रीडानैपुण्य हे क्रीडा राज्यमंत्री असलेल्या अदिती तटकरे यांच्यापेक्षा सरस असल्याचे पाहायला मिळाले.
गेली दोन महिने प्रभारी जिल्हाध्यक्षावर पक्षाचा कार्यभार देण्याची वेळ पक्षनेतृत्वावर आली आहे.
माजी आमदार सुरेश लाड यांची नाराजी दूर करण्यात खासदार सुनील तटकरे यांना यश आले आहे.
रायगडच्या पालकमंत्री अदिती तटकरे यांनी राजगड हा शरद पवार यांच्या आवडीचा जिल्हा असल्याचं मत व्यक्त केलं.
गटतट बाजूला ठेवून संघटनेवर लक्ष केंद्रीत करावे लागेल, असं खासदार सुनिल तटकरे म्हणाले आहेत.
जाणून घ्या नेमकी कोणत्या विषयावर झाली चर्चा
या सरकारने दहावीच्या पुस्तकात राजकीय पक्षांचा उल्लेख केला आहे. भाजपाचा इतिहास रंगवून सांगितला गेला आहे. भाजपा-सेनेचे उदात्तीकरण केले आहे. मुलांना…
गेल्या वर्षी नगरपालिका निवडणुकीत तटकरे यांच्या घरातील वाद चव्हाटय़ावर आला.
तटकरे यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून बोगस कंपन्या स्थापन केल्याचा आरोप
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.