आदिवासी विकास महामंडळातील बोगस भात खरेदीच्या कोट्यवधींच्या घोटाळा उघडकीस आला आहे. तब्बल ८० लाखांच्या बारदान अपहारात आठ महिन्यांपूर्वी नेमण्यात आलेल्या…
ठाणे मेट्रोच्या चार स्थानकांवर प्रायोगिक तत्त्वावर वाहतूक सुरू करून सत्ताधारी महायुती आगामी निवडणुकीसाठी सकारात्मक वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे.
प्रवाशांच्या अडचणी लक्षात घेऊन कर्मचाऱ्यांच्या विशेष लोकलमध्ये सामान्य प्रवाशांसाठीही काही डबे उपलब्ध करून द्यावेत, अशी विनंती रेल्वे प्रशासनाकडे करण्यात आली.