१६ व्या लोकसभेकरिता नुकत्याच झालेल्या निवडणुकीच्या आणि अभूतपूर्व निकालाच्या पाश्र्वभूमीवर ३० मेच्या ‘लोकप्रभा’तील ‘नो उल्लू बनाविंग’ हे विनायक परब यांचे…
‘..आंधळी कोशिंबीर सुरू आहे!’ हा ‘मथितार्थ’ नेमक्या शब्दात आजच्या नागरिकांना भेडसावणाऱ्या प्रश्नांकडे संपूर्ण डोळेझाक करून वेगळ्याच पातळीवरून चाललेल्या निवडणूक प्रचाराचा…
गेल्या काही महिन्यांपासून ‘लोकप्रभा’मध्ये तरुणाईच्या लेखांचं प्रमाण वाढलं आहे. युथफुलमधील सर्वच लेख एकदम झकास असतात. १८ एप्रिलच्या अंकातील ‘आमच्यावेळी अस्सं…