scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

chain snatching
सोनसाखळी चोरीत निम्म्याने घट ; ८ महिन्यांत केवळ २४ घटना

पोलिसांची गस्त, सोनसाखळी चोरांच्या टोळक्यांची धरपकड आणि कडक बंदोबस्त यामुळे वसई विरार येथील सोनसाखळी चोरीच्या घटनांत लक्षणीय घट झाली आहे.

vasai virar municipal corporation
वसई-विरार पालिकेचा कत्तलखान्याचा प्रस्ताव अधांतरी ; शहरात अवैध मांस विक्रेत्यांचा भरणा

वसई-विरार महापालिका हद्दीत अक्षरश: शेकडो मांस विक्रेते आहेत, मात्र त्यातील केवळ ४५ विक्रेत्यांकडे पालिकेचा अधिकृत परवाना आहे.

police
नायगाव शहरातील पहिले पोलीस ठाणे नोव्हेंबरमध्ये ; वालीव पोलीस ठाण्याचे विभाजन

यासाठी राज्यातील अनुकंपा तत्त्वावरील ८५ कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे.

plyaing garba Quarrel between two groups murder the youth virar
विरारमध्ये गरबा खेळण्यावरून दोन गटात वाद ; मध्यस्थी करायला गेलेल्या तरुणाची हत्या

बैजनाथ शर्मा भांडण सोडवू लागला असताना त्यालाच सात ते आठ जणांकडून लोखंडी सळईने मारहाण करण्यात आली.

police control room
मदत क्रमांकावरील प्रतिसादाची वेळ दीड तासावरून पाच मिनिटांवर ; मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलिसांची हेल्पलाइन प्रभावी

संकटग्रस्तांना मदत करण्यापासून आत्महत्या करणाऱ्याचे प्राण वाचविण्यातदेखील यश आले आहे.

The bus caught fire nalasopara Due to cleverness of driver there no casualtiesfire brigrade passengers
नालासोपाऱ्यात बसला लागली आग ; चालकाच्या प्रसंगावधानामुळे अनर्थ टळला

आग नेमकी कशामुळे लागली ते स्षष्ट झालेले नाही. आग आटोक्यात आणली आहे अशी माहिती पालिकेचे अग्निशमन विभागाचे प्रमुख दिलीप पालव…

vasai-explosion
वसईतील कारखान्यांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर ; वर्षभरात  ५० कारखान्यांमध्ये आग दुर्घटना, अग्निसुरक्षेवर प्रश्नचिन्ह

वसई विरार शहरात जानेवारी ते सप्टेंबर या नऊ महिन्यांत ५० ठिकाणी कारखान्यांना आगी लागण्याच्या घटना घडल्या आहेत.

vasai virar municipal corporation
विरार : ७० हजार नॅपकिन वितरणाविना पडून , अस्मिता योजनेचे ढिसाळ नियोजन

११ तो १९ वयोगटातील मुलींसाठी अल्पदरात सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध करून देण्यासाठी अस्मिता योजना २०१८ रोजी आणली होती

nalasopara
आईच्या दशक्रियेनंतर चॉकलेट वाटल्याने झाला गैरसमज ; विरार मध्ये मुलं पळविणारी टोळी निघाली अफवा

वसई- विरार गुरूवारी दुपारी रिक्षातून आलेली लोकं चॉकलेट वाटून मुलं पळवित असल्याचा प्रकार अफवा असल्याचे स्पष्ट झाले आहे.

संबंधित बातम्या