डोळ्यांची जळजळ, घशात खवखव आणि दुर्गंधीयुक्त धुरांमुळे संपूर्ण परिसरात ‘गुदमरवणारे’ वातावरण निर्माण झाले असून, नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.
वाढती वाहने, उड्डाणपुलांची कामे आणि उड्डाणपुलांच्या तोंडाशी लेनचा होणारा संकोच या कारणांमुळे वाशी टोल नाक्यावर टोलमुक्ती नंतरही कोंडीकायम असल्याचे चित्र…
ठाणे बेलापूर औद्योगिक क्षेत्रातील मोठ्या संख्येने असलेल्या रासायनिक कारखान्यांचे सांडपाणी वाहून नेणारी २७ वर्ष जुनी ३.६ किलोमीटर वाहिनी नव्याने उभारण्याच्या…