
पुढील तीन-चार दिवसांमध्ये बंडखोर गटातील नेत्यांची दिल्लीत बैठक होणार असून आगामी रणनिती निश्चित केली जाणार आहे.
पुढील तीन-चार दिवसांमध्ये बंडखोर गटातील नेत्यांची दिल्लीत बैठक होणार असून आगामी रणनिती निश्चित केली जाणार आहे.
नव्या पक्षाध्यक्षांनी प्रदेशाध्यक्ष, प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य तसेच, काँग्रेस कार्यकारिणीचे सदस्यही नियुक्त करावेत, अशी विनंती प्रदेश काँग्रेस समितीच्या बैठकांमध्ये करण्यात आली…
‘भारत जोडो’च्या निमित्ताने भाजपसह अन्य पक्ष काँग्रेसच्या विरोधात बोलतील तितका काँग्रेस पक्ष आक्रमक होण्याची शक्यता आहे
केरळमध्ये यात्रा १८ दिवस मग, गुजरात आणि हिमाचल प्रदेशमध्ये का नाही, असा सवाल उपस्थित करून ‘माकप’ने काँग्रेसला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न…
पुढील तीन-चार दिवसांमध्ये राज्या-राज्यांतील प्रदेश काँग्रेसमध्ये ठराव संमत केला जाण्याची शक्यता असून प्रदेशाध्यक्ष, कार्यकारिणी समिती तसेच, पक्षाध्यक्ष निवडीचे सर्वाधिकार हंगामी…
काँग्रेसला दुय्यम स्थान देऊन वा वगळून बिगरभाजप विरोधकांची एकजूट करणाऱ्या विरोधी पक्षनेत्यांना काँग्रेसने चपराक दिली आहे. ‘भारत जोडो यात्रेमुळे काँग्रेसचा…
करोनाच्या दोन वर्षांच्या काळात राजकीय समारंभ, चर्चासत्रे, पदयात्रा, मेळावे, अधिवेशन यापैकी काहीही होत नव्हते. पण, आता एकाच वेळी राजकीय कार्यक्रमांचा…
‘राष्ट्रवादी काँग्रेस’च्या राष्ट्रीय अधिवेशनात पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी विरोधी ऐक्याची हाक दिली असली तरी, या अधिवेशनाची सांगता मात्र अजित…
भाजपच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या बिहारची जबाबदारी राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.
तामिळनाडूतील नागरकोईलमध्ये शुक्रवारी राहुल गांधी यांनी घेतलेली भूमिका पाहता, गांधी वगळता इतर नेताच काँग्रेसचा पक्षाध्यक्ष होऊ शकेल हे आता स्पष्ट…
दीडशे दिवसांच्या पदयात्रेत काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी साडेतीन हजार किमी.चा पल्ला पार करणार असून त्यांच्यासह जणू ‘एक गाव’ आता…
केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पांतर्गत ‘इंडिया गेट’ ते राष्ट्रपती भवन या सुमारे ३ किमीच्या ऐतिहासिक ‘राजपथ’चे सुशोभीकरण करण्यात आले…