
राहुल गांधींनी पक्षाध्यक्ष होण्यापेक्षा लोकांमध्ये अधिकाधिक वावरणे काँग्रेससाठी अधिक लाभदायी ठरेल.
राहुल गांधींनी पक्षाध्यक्ष होण्यापेक्षा लोकांमध्ये अधिकाधिक वावरणे काँग्रेससाठी अधिक लाभदायी ठरेल.
गांधी कुटुंबावर इतका थेट आणि आक्रमक शाब्दिक हल्लाबोल केल्यामुळे आझाद यांना जम्मू-काश्मीरमध्ये (भाजपच्या मदतीने) नवा राजकीय डाव सुरू करायचा असल्याचे…
मोदी-शहांच्या निर्णयाला विरोध करेल असा एकही ज्येष्ठ नेता आता संसदीय मंडळात राहिलेला नाही. गडकरींना वगळून पक्षनेतृत्वाला मिळू शकणारे संभाव्य आव्हान…
काँग्रेसच्या वतीने ७ सप्टेंबरपासून कन्याकुमारी ते काश्मीर ही ‘भारत जोडो’ यात्रा काढली जाणार असून त्यामध्ये नागरी संघटनांनीही सहभागी व्हावे, असे…
राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पवारांच्या ‘ईडी’ नोटिशीचा गाजावाजा झाला होता.
संसद भवन, संसदेचं आवार तसंच राहणार आहे. मध्यवर्ती सभागृहामध्ये अनेक मान्यवरांची तैलचित्रं आहेत.
आता हिवाळी अधिवेशन नव्या इमारतीत होईल. जिथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मसुदा समितीने देशाला संविधान अर्पण केलं होतं, ते संसद भवन…
लालूंच्या १५ वर्षांच्या ‘अंधारयुगा’नंतर, २००५ मध्ये नितीशकुमार यांनी बिहारची सत्ता ताब्यात घेतली. गेली १७ वर्षे ते राज्य करत आहेत.
‘ईडी’ची कारवाई होत असल्याने काँग्रेस आंदोलन करत आहे का, असा थेट प्रश्न राहुल गांधी यांना विचारला गेला होता.
‘ईडी’चा नामोल्लेखही न करता महागाई, बेरोजगारी आदी जनतेच्या विषयांवर काँग्रेसने रस्त्यावर उतरून केंद्र सरकार व भाजपविरोधात शक्तिप्रदर्शन केले.
बृहन्मुंबई महापालिकेची निवडणूक जवळ आली असून निवडणूक चिन्हावर कोणत्या गटाचा अधिकार असेल, हे निश्चित करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
‘जीएसटी’ परिषदेमध्ये सर्व निर्णय सर्वानुमते होत नाहीत. अन्नधान्यांवरील ‘जीएसटी’ लागू करण्याला कोणी विरोध केला हे सांगितले पाहिजे. नाही तर, राज्यांच्या…