खेळायलाच न मिळण्यापेक्षा हरणे हे कधीही चांगले. निर्थकतेपेक्षा वैफल्य केव्हाही चांगले.
खेळायलाच न मिळण्यापेक्षा हरणे हे कधीही चांगले. निर्थकतेपेक्षा वैफल्य केव्हाही चांगले.
गुंतवणूक वाया गेली असे ‘ठरू’ नये म्हणून तोटय़ातले उद्योगही चालू ठेवले जातात.
भरपूर विसंगती असूनही त्या ‘विसंगती’च न वाटू देणे याला आपण ‘बनचुका/ चॅप्टर’ माणूस म्हणतो.
माणूस हा कंटाळा येऊ शकणारा आणि कंटाळा टाळू पाहणारा प्राणी आहे.
श्रमण, भक्ती आणि वैदिक या धारांच्या समन्वयवादी संयोगाने हिंदू हा पंथ-समुच्चय निर्माण झाला.
औद्योगिक क्रांती होण्यामागे ग्रीकांचे तत्त्वज्ञान हाही महत्त्वाचा घटक आहे.
जाणिवेचे स्वरूप काय आहे? हा सध्या सर्वाधिक महत्त्वाचा प्रश्न बनला आहे.
तंत्रे वापरून साधन-सुसज्जता वाढवण्यासाठी, वस्तुविश्वाचे विज्ञानच लागेल.
संघर्ष (स्ट्रगल) उफाळल्यामुळे ते पुढे नेणाऱ्या दिशेने, म्हणजे बलवानांना क्षीण करत व बलहीनांचे बल वाढवत, सरकू शकते.
तांत्रिक-प्रगती स्वयंभूपणे होतच राहिली आहे. नवमार्गशोधन (इनोव्हेशन) हा मानवी स्वभावच आहे.
पळण्याच्या स्पर्धेत बाहेरील कक्षेतून पळणाऱ्यांना पुढे स्टार्ट देऊन, कापायचे अंतर समान केले जाते.
किंमत-विमा योजना किंवा अगोदरच रोख मदत देऊन संरक्षण पुरवणे हे अद्याप झालेलेच नाही.