ठाण्यातील एक आक्रमक नेता अशी ओळख असलेले जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) हे शरद पवार यांचे अत्यंत विश्वासू म्हणून ओळखले जातात. मुंब्रा-कळवा विधानसभा मतदारसंघाचे २००९ पासून सलग तीन वेळा प्रतिनिधीत्व करत आहेत.
त्याआधी ते काही काळ विधानपरिषदचे सदस्यही होते. राष्ट्रवादी काँग्रेसचा (NCP) एक आक्रमक चेहरा म्हणून आव्हाड यांची ओळख असून त्यांच्या आक्रमक अशा शैलीमुळे आणि विविध वक्तव्यांमुळे ते कायम चर्चेत असतात.
Thane Traffic: मेट्रो उड्डाणपूल, नव्या इमारती बांधून ठाणे बदलतय अशा गप्पा एकीकडे मारल्या जात असताना सायंकाळच्यावेळेत गावदेवी परिसरातून घरी परतण्यासाठी…