विजय दिवस समारोहाचे यंदा रौप्यमहोत्सवी वर्ष आहे. यानिमित्त कराडमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं आहे.
गेल्या काही महिन्यांत हरियाणातील भारतीय जनता पार्टीच्या सरकारने मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध समुदायांच्या महापुरुषांच्या स्मरणार्थ विविध कार्यक्रम राबवले आहेत.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्धबंदी करारानंतर भारतीय लष्कराच्या संरक्षण सज्जतेला चालना मिळाली आहे, असे एडीएस औजला यांनी सांगितले आहे
राजनाथ सिंह यांनी काश्मीरमधील दहशतवादाबाबत मोठं विधान केलं आहे.
भारत-चीन सीमा प्रश्नावर संसदेचं विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी असदुद्दीन ओवैसी यांनी केली आहे
पाकव्याप्त काश्मीरमधील गिलगिट आणि बाल्टिस्तान या भागांपर्यंत पोहोचल्यानंतरच (ताबा मिळाल्यानंतरच) काश्मीरच्या संपूर्ण विकासाचे उद्दिष्ट पूर्ण होईल, असे प्रतिपादन संरक्षणमंत्री राजनाथ…
राजनाथ सिंह म्हणतात, “तो दिवस फार दूर नाही”!
भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी बुधवारी रशियाचे संरक्षण मंत्री सेर्गेई शोइगु यांच्याशी फोनवरून संवाद साधला आहे.
महात्मा मंदिर केंद्रामध्ये संरक्षणविषयक साहित्य आणि सेवांचे १२वे प्रदर्शन भरले आहे
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही अखिलेश यादवांशी साधला संपर्क
गृहमंत्री अमित शाह यांनी मागील महिन्यात ज्युनियर एनटीआरची भेट घेतली होती.
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते नवी उपकरणे, शस्त्रास्त्रे नुकतीच लष्करात दाखल करण्यात आली आहेत.