scorecardresearch

अर्थ‘गती’ साशंक!

अर्थव्यवस्थेची वाढ सांख्यिकीदृष्टय़ा वाढताना दिसत असली तरी ती प्रत्यक्षात परावर्तित होत नसून देशाच्या विकासासाठी अद्याप बरेच काही करणे गरजेचे आहे..

झारखंडच्या मुख्यमंत्रीपदासाठी यशवंत सिन्हा योग्य-अडवाणी

झारखंड मुख्यमंत्रीपदासाठी यशवंत सिन्हा हे योग्य व्यक्ती आहेत असे सांगत ज्येष्ठ भाजप नेते लालकृष्ण अडवाणी यांनी त्यांना पाठिंबा दर्शवला आहे.

भाजप नेते यशवंत सिन्हा यांना जामीन

वीज पुरवठा खंडित झाल्याच्या कारणास्तव झारखंडमधील वीज मंडळाच्या अधिकाऱयांना मारहाण केल्याप्रकरणी अटकेत असलेले भाजपचे ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा यांना न्यायालयाने…

वीज अधिकाऱ्याला बांधून मारहाण; यशवंत सिन्हा, ३०० कार्यकर्त्यांना अटक

वरिष्ठ भाजप नेते यशवंत सिन्हा व तीनशे पक्ष कार्यकर्त्यांनी वीज पुरवठा खंडित झाल्याच्या कारणास्तव राज्य वीज मंडळ अधिकाऱ्यांना मारहाण केली.

मोदी पंतप्रधान झाल्यास शासनाचा चेहरामोहराच बदलेल – सिन्हा

केंद्रातील संपुआ शासनाच्या परराष्ट्र धोरणावर सडकून टीका करीत भाजपचे ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा यांनी, नरेंद्र मोदी यांचे गुणगान गायल़े

काँग्रेसने देशाचा इतिहास बदलला यशवंत सिन्हा यांचा आरोप

गांधी आणि नेहरू घराण्यांनी भारतीय स्वातंत्र्य लढय़ाचा इतिहास बदलला. ५३० संस्थाने भारतात विलिनीकरण करताना तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरूंपेक्षा सरदार वल्लभभाई…

लघुउद्योगांना वित्त पुरविणाऱ्या ‘एसबीएफसी’साठी स्वतंत्र नियामकाची गरज : यशवंत सिन्हा

देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेले व सर्वाधिक रोजगारप्रवण लघू व सूक्ष्मतम उद्योग तसेच स्वयंरोजगार करीत असलेल्यांना वित्तपुरवठा ही एक

चिदम्बरम हे ‘लायकी नसलेले डॉक्टर’:यशवंत सिन्हा

मंगळवारी राज्यसभेत अर्थव्यवस्थेवर टिप्पणी करताना अर्थमंत्री पी. चिदम्बरम यांची ‘उपचार ठाऊक नसलेला डॉक्टर’ अशी संभावना त्यांचेच पूर्वसुरी आणि राज्यसभेतील भाजपचे…

देशाचे पुढील पंतप्रधान नरेंद्र मोदीच – यशवंत सिन्हा

काही दिवसांपूर्वी नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या दावेदारीविरोधात अप्रत्यक्षपणे नाराजी व्यक्त करणारे भारतीय जनता पक्षाचे नेते आणि खासदार यशवंत सिन्हा यांनी…

‘चांगल्या कामासाठी चुकीचा रस्ता!’

‘अन्न सुरक्षा विधेयकासाठी अध्यादेशाचा मार्ग म्हणजे चांगल्या कामासाठी चुकीचा रस्ता निवडल्यासारखे आहे. संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारने ही चूक केली आहे.…

अन्न सुरक्षा विधेयक म्हणजे चांगल्या कामासाठी चुकीचा रस्ता!

अन्न सुरक्षा विधेयकासाठी अध्यादेशाचा मार्ग म्हणजे चांगल्या कामासाठी चुकीचा रस्ता निवडल्यासारखे आहे. संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारने ही चूक केली आहे.…

संबंधित बातम्या