
पुणे आणि नाशिक परिसरातील धरण क्षेत्रामध्ये कृत्रिम पाऊस पाडण्यात येणार आहे.
कृत्रिम पावसाचा प्रयोग जालना जिल्ह्य़ातही केला जाईल, असे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी येथे स्वातंत्र्यदिनाच्या ध्वजारोहणानंतर भाषणात सांगितले.
पर्जन्यरोपणासाठी आवश्यक असणारे सी डॉप्लर रडार गुरुवारी सकाळी औरंगाबाद येथे दाखल झाले. दुपापर्यंत ते उभारण्यासाठी हवामानशास्त्र विभागातील तज्ज्ञ आणि कर्मचाऱ्यांची…
कृत्रिम पावसाच्या प्रयोगासाठी महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या रडारची उभारणी औरंगाबाद शहरात युद्धपातळीवर सुरू असून, उद्या (शनिवार) दुपापर्यंत याचे काम पूर्ण होईल.
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्टय़ामुळे पश्चिम बंगालमध्ये पावसाने कहर केला असतानाच विदर्भावरही पाऊस मेहेरबान झाला आहे
बीड व नगर जिल्हय़ांच्या सीमावर्ती भागात २० रासायनिक फ्लेअर्सचा मारा करीत कृत्रिम पाऊस पाडण्याचा प्रयोग मंगळवारी दुपारी दोनच्या सुमारास करण्यात…
नाशिक जिल्ह्यात कृत्रिम पावसासाठीच्या प्रयोगावेळी अग्निबाण आकाशाकडे झेपावलेच नाहीत. एक-दोन अग्निबाण आडवे-तिडवे झेपावल्याने पाहणाऱ्यांची धावपळ उडाली. काही अग्निबाण जागेवर धूर…
सी डोपलर रडार पोहचण्यापूर्वी कृत्रिम पावसाचा प्रयोग हाती घेता येऊ शकतो का, याची चाचपणी सोमवारी सकाळी अमेरिकेतील हवामानशास्त्रज्ञांसमवेत केली जाईल.
कृत्रिम पाऊस पडणार की, नाही याविषयीही गेल्या काही दिवसांमध्ये संभ्रमाची स्थिती निर्माण झाली होती.
कृत्रिम पावसासाठी काही अत्याधुनिक बदल करण्यासाठी विमान बंगळुरूला नेण्यात आले आहे, तर सी डोपलर रडार अजूनही बोस्टन शहरातच आहे.
ऑगस्टच्या पहिल्या आठवडय़ात औरंगाबादपासून २५० किलोमीटर परिघात कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी आवश्यक यंत्रणा बसवण्यात येणार आहे.
खासगी आणि सार्वजनिक सहभागातून (पीपीपी मॉडेल) हा प्रयोग करण्यात येणार असून औरंगाबाद हे केंद्रिबदू निश्चित करून २५० किमी परिसरात हा…
पावसाने ओढ दिल्यास पिकाचे नुकसान टाळण्यासाठी राज्य सरकारने कृत्रिम पाऊस पाडण्याची तयारी सुरु केली आहे.
नुसतीच हजेरी लावून गेलेल्या वरुणराजाने आता चांगलीच ओढ दिली आहे. त्यामुळे मुंबईसह राज्यावर भीषण दुष्काळाचे सावट निर्माण झाले आहे.
यंदा पर्जन्यमान कमी असेल हा वेधशाळेचा अंदाज गृहीत धरून मुंबई महापालिकेने कृत्रिम पावसाच्या प्रयोगाची तयारी चालवली आहे.