पदयात्रा कळमनुरीचे आमदार संतोष बांगर यांच्या फार्म हाऊससमोर येताच यात्रेत सहभागी असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ‘५० खोके एकदम ओके, माजले…
महाराष्ट्रात यात्रेला मिळालेल्या लोकांच्या प्रचंड प्रतिसादामुळे काँग्रेसचे केंद्रातील नेते खूश झाले असून या आयोजनाचे सर्व श्रेय अशोक चव्हाण यांना दिले…
कन्याकुमारी ते काश्मीर निघालेल्या भारत जोडो यात्रेचे महाराष्ट्राच्या जनतेने जल्लोषात स्वागत केले असून नांदेड पाठाेपाठ हिंगोली जिल्ह्यातील जनतेनेही आपुलकीने, आनंदाने…