
निवड समिती अध्यक्ष चेतन शर्मा यांनी विराट कोहलीच्या कर्णधारपदाविषयीच्या दाव्यांविषयी खुलासा केला आहे.
सौरव गांगुलीनं टीम इंडियाचा नवा कप्तान रोहितबाबत आपलं मत दिलं आहे.
विराटच्या हकालपट्टीनंतर रोहित शर्मा आता भारताच्या टी-२० सोबत वनडे संघाचा कर्णधार बनला आहे.
BCCIनं विराटची वनडेच्या कर्णधारपदावरून उचलबांगडी करत रोहितला त्या जागी नेमले आहे.
रोहितच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सनं पाच वेळा आयपीएलचं विजेतेपद पटकावलं. शिवाय त्यानं आता भारतालाही दोन विजय मिळवून दिलेत.
विराटच्या जागी रोहितला टी-२० संघाचं नेतृत्व सोपवण्यात आलं आहे, आता तो…