या आराखड्याला पर्यावरणवाद्यांनी विरोध केला असून हा आराखडा पर्यावरण रक्षणासाठी नसून तो केवळ बांधकामाच्या रक्षणासाठी असल्याचा आरोप पर्यावरणवाद्यांनी केला आहे.
राष्ट्रीय उद्यानाच्या सीमेपासून १०० मीटर ते चार किलोमीटरदरम्यानच्या परिसरात पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्राचा आराखडा तयार केला आहे. या आरखड्यावर हरकती आणि…
मुंबई महानगरपालिकेच्या उद्यानांमध्ये मोठ्या प्रमाणावर जैवविविधतेचे संवर्धन व्हावे या उद्देशाने वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणिसंग्रहालय येथे या कार्यशाळेचे…
गेल्या काही दशकांमध्ये स्थलांतरित पक्ष्यांच्या अधिवासांवर होत असलेले अतिक्रमण, प्रदूषण आणि जंगलतोड अशा मानवी कृतींमुळे त्यांचे अस्तित्व धोक्यात येत आहे.