मोहिमेचा पहिला टप्पा दोन ऑगस्टला सुरू झाला. त्यानुसार शहरातील शाळा, सार्वजनिक ठिकाणी व पर्यटनस्थळांवर तिरंगा चित्ररचना, रांगोळी आणि स्वच्छता उपक्रमांचे…
राज्यातील नद्यांच्या पुनरुज्जीवनासाठी महाराष्ट्र राज्य नदी पुनरुज्जीवन प्राधिकरण स्थापन करण्याच्या प्रस्तावास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी मंजुरी दिली.
भूतदया दाखवताना सार्वजिनक आरोग्याचा विसर पडणे, हे माणुसकी नसण्याचेच लक्षण. अशा अंधश्रद्धांमुळे स्वत:चे खाद्य मिळविण्यास सक्षम असलेली कबुतरेही ऐतखाऊ होऊ…