लोटे औद्योगिक वसाहतीतील काही उद्योगांनी पावसाचा गैरफायदा घेत सांडपाणी जवळच असलेल्या नाल्यात सोडल्याने कोतवली गावातील सोनपात्रा नदीचे पाणी लालसर झाले…
   इथेनॉल निर्मितीला दिल्या जात असलेल्या प्रोत्साहनामुळे मक्याची लागवड वाढली तर तांदूळ, गहू, मूग, हरभरा आणि इतर पारंपरिक पिकांची लागवड कमी…
   शहराची पर्यावरणपूरक विकासाच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी महापालिकेने शाश्वत विकास कक्षाची स्थापना केली आहे. त्याद्वारे पर्यावरण संवर्धनासाठी प्रयत्न केले जात आहेत.
   हा मार्ग चंद्रपूर जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा असूनही त्याचे काम रखडले आहे. या रखडण्यामागे उमरेड कऱ्हांडला व्याघ्र प्रकल्प, वन्य प्राण्यांचे…
   मुंबई मंडळाने रखडलेला पत्राचाळ पुनर्विकास पूर्ण केला असून मूळ भाडेकरूंना वितरण पत्र देण्याचे काम सुरू आहे.
   आडाळी एमआयडीसी मध्ये प्रदूषणकारी प्रकल्प आणण्यास जिल्ह्याच्या पर्यटन जिल्ह्याच्या दर्जा मुळे परवानगी नाही. अनेक कंपन्यांशी चर्चा झाली, त्यांनी सकारात्मक प्रतिसाद…
   ठाणे अंतर्गत रिंग मेट्रो प्रकल्प २९ किमी लांबीचा असून हा प्रकल्प शहराच्या पश्चिम पट्ट्यात एक वर्तुळाकार मार्ग तयार करेल.
   Supreme Court Ex-Judge Abhay S Oka : माजी न्यायमूर्ती ए. एस. ओक म्हणाले की “फटाके वाजवणे किंवा नद्या प्रदूषित करणारी…
   पालघर नगरपरिषद क्षेत्रातील विसर्जनाकरिता मुख्य स्त्रोत असलेल्या गणेश कुंड येथे मोठ्या प्रमाणात छटपूजा करण्याकरिता उत्तर भारतीय महिला दाखल झाल्या होत्या.
   पर्यावरण संवर्धनासाठी राज्य सरकारने ‘बांबू लागवड’ ही मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेअंतर्गत श्रमजीवी संघटनेच्या पुढाकाराने मिरा भाईंदर परिसरातील आदिवासींच्या…
   राज्याच्या अपारंपरिक ऊर्जा धोरण २०२० अंतर्गत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सरकारी इमारतींच्या छतांवर आता सौरऊर्जा यंत्रणा बसविण्यात येणार आहे.
   हवेचे प्रदूषण या अत्यंत गंभीर प्रश्नावर तमिळनाडूमधल्या दोन गावांनी योजलेला उपाय कोणालाही योजता येईल असाच आहे.