नेहरू अहवालात ब्रिटिश साम्राज्याअंतर्गत स्वतंत्र वसाहत (डॉमिनियन स्टेटस्) असा दर्जा मिळावा, ही मागणी होती. तोपर्यंत अनेकदा स्वतंत्र वसाहतीचा दर्जा अशीच…
एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात भारताचा स्वातंत्र्यासाठीचा झगडा अधिक तीव्र झाला. काँग्रेसची वार्षिक अधिवेशने होऊ लागली. त्यातून नवनव्या मागण्या समोर येऊ लागल्या.
धार्मिक स्वातंत्र्याचा प्रत्येक नागरिकाला वैयक्तिक (सार्वजनिक नव्हे) अधिकार आहे. पण शासकीय कारभाराचा सर्व पोत धर्मनिरपेक्ष असणे कायदेशीरदृष्ट्या बंधनकारक आहे.
या वर्षीचे ‘चतु:सूत्र’ सदर भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवाला वाहिलेले आहे! त्यात संविधान सभेतील चर्चाच्या मागोव्यापासून ते सद्य:स्थितीत संविधान आणि कायद्यांची…
राज्यघटनेच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित केलेल्या व्याख्यानमालेत सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक यांनी राज्यघटना आणि त्यासंबंधी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची…
मुळात आदिवासींना धर्मच नव्हता. व्यवस्थेने स्वत:च्या सोयीने त्यांच्या कागदपत्रांवर धर्म चिकटवला. त्यामुळे धर्मांतर केले म्हणून त्यांना अनुसूचित जमातींच्या सवलती नाकारणे…