पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच आदिवासी समाजाचे श्रद्धास्थान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त झारखंडमध्ये ‘विकसित भारत संकल्प यात्रे’ला सुरुवात केली.
जनजाती सल्लागार परिषदेवरून झारखंडमध्ये राज्यपाल आणि राज्य सरकार यांच्यात संघर्ष सुरू आहे. मात्र दुसऱ्या बाजूला आदिवासी जमातींमधील नेत्यांचे म्हणणे आहे…
झारखंड मुक्ती मोर्चा (जेएमएम) पक्षाचे सर्वेसर्वा तथा झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना शह देण्यासाठी मरांडी यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली…