scorecardresearch

…तर समुद्रातील ‘कारगिल’ला सामोरे जावे लागेल! – निवृत्त नौदल प्रमुख अरुण प्रकाश यांचा इशारा

भारताच्या सागरी संरक्षण विभागामध्ये समन्वयाचा अभाव असून भारताने सागरी संरक्षणाच्या बाबतीत वेळीच उपाययोजना केल्या नाहीत तर, भारताला लवकरच समुद्रातही कारगिल…

..तर सागरी ‘कारगिल’ला सामोरे जावे लागेल!

भारताच्या सागरी संरक्षणासाठी १६ विभाग काम करत आहेत. परंतु, या विभागामध्ये समन्वयाचा अभाव असून, भारताने सागरी संरक्षणाच्या बाबतीत वेळीच उपाययोजना…

कारगिल स्मृती उद्यानाच्या विकासाला चालना मिळणार

गारखेडा भागातील प्रभाग ८४ मधील नाथ प्रांगणाजवळील कारगिल स्मृती उद्यानाच्या जागेचा विकास होण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला असून, महापालिका आयुक्तांसह…

नाशिकमध्ये आज ‘कारगिल विजयगाथा’

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे येथील विभागीय केंद्र आणि विश्वास बँक यांच्या वतीने कारगिल युद्धात भारतीय जवानांनी बजावलेल्या धैर्याचे व रोमहर्षक प्रसंगांचे…

कारगिल युद्धाबद्दल शरीफ पूर्णपणे अनभिज्ञ नव्हते

लष्करी कारवाईच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेले कारगिल हे भारताच्या हद्दीतील ठिकाण पाकिस्तानी लष्कराने घुसखोरी करून बळकविण्याचा प्रयत्न केला होता़ १९९९ सालच्या…

कारगिल ही पाकचीच युद्धखोरी होती

कारगिल युद्धावरून आंतरराष्ट्रीय स्तरावर कायमच भारताच्या नावाने बोटे मोडणाऱ्या पाकिस्तानला आता घरचा अहेर मिळाला आहे. या युद्धात मुजाहिदीन नव्हे तर…

कारगिल हुतात्म्याबाबतच्या अर्जावर केंद्राने उत्तर द्यावे

कारगिल येथील लढाईत हुतात्मा झालेले कॅप्टन सौरभ कालिया यांचा पाकिस्तानी लष्कराने अनन्वित छळ केला, त्यातच त्यांचा मृत्यू झाला. हा प्रश्न…

संबंधित बातम्या