scorecardresearch

संकट, पण कुणामुळे?

पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी अलीकडेच पत्रकार परिषदेत गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी हे पंतप्रधान झाल्यास देश संकटात येईल अशी टीका केली…

हे दोन पक्ष कधी सुधारणार ?

राज्यातील काँग्रेस पक्षाने गुरुवारी ‘आदर्श’ संबंधातील आयोगाचा अहवाल अंशत: स्वीकारल्याची बातमी आली.

सबसिडीतले घोळ तरी आवरा..

केंद्र सरकारने स्वयंपाकाचा गॅस नियंत्रणमुक्त केल्यापासून प्रचंड दरवाढ झाली आहे आणि सबसिडी मिळण्यातही गोंधळ वाढला आहे,

ग्रंथालय कायद्यात बदल हवाच

जयानंद मठकर यांचा 'ग्रंथालयांसाठी सवड आहे?' हा लेख (२७ डिसें.) वाचला. लेखकाने ग्रंथालयाबाबत शासनाची उदासीनता स्पष्ट  शब्दांत मांडलेली असून ग्रंथालयांची…

इस्त्रीदेखील खराब झाली नाही..

‘देशी पोंझींच्या नायनाटासाठी’ हा अग्रलेख (२६ डिसे.) वाचला. सिक्युरिटीज अ‍ॅण्ड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया, म्हणजे सेबीची स्थापना १९८८ साली झाली;

.. अकलमंद भूखे नही मरते।

महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेच्या कार्यक्रमाला अमिताभ बच्चन हजार झाल्याची बातमी (लोकसत्ता, २४ डिसेंबर) वाचली आणि लक्षात आले की, राजकारणात एखादा…

एकांगी, एकतर्फी आणि असमतोल

‘उत्तम कांगाव्याचे उत्तर’ हा अग्रलेख (१९ डिसेंबर) एकांगी एकतर्फी आणि असमतोल वाटला. देवयानी खोब्रागडे या प्रथम एक भारतीय आहेत,

प्रसंगाचा बळी कोणीही असू शकतो !

भारतीय दूतावासातील अधिकाऱ्यावर अमेरिकन प्रशासनाने केलेली कठोर कारवाई रास्त होती की नव्हती, यावर दोन्ही देशांच्या शासकीय अधिकाऱ्यांत दुमत असू शकते.

विरोध नेमका कुणाचा? कशासाठी?

पुरोगामी(?) म्हणवल्या जाणाऱ्या महाराष्ट्रात जादूटोणा विरोधी कायदा पारित व्हायला २३ वर्षे वाट पाहावी लागते ही गोष्टच मुळात दुखद आहे.

या फेस्टिव्हलांनी विकास नव्हे, मनोरंजनच!

ग्लोबल कोकण महोत्सवात शरद पवार व राष्ट्रवादीच्या नेत्यांनी कोकण विकासाचे गाजर दाखविले आहेच, परंतु काही मुद्दय़ांची चर्चा झाली पाहिजे :

शिवसेनेचा आक्षेप नेमका कशावर?

अलीकडेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा जादूटोणा विरोधी विधेयकाला विरोध असल्याचे सांगून सत्तेवर आल्यास जादूटोणा कायदाच रद्द करणार असल्याचे…

संबंधित बातम्या