scorecardresearch

lokmanas लोकमानस
लोकमानस: मणिपूरच्या बातम्यांनंतरचे प्रश्न!

‘मुख्यमंत्र्यांना हाकलाच!’ (३१ मे) हे संपादकीय वाचले. ईशान्येकडील राज्यांचा इतिहास आणि तेथील जनमानस बघता, मणिपूरमधील बिघडलेली परिस्थिती आता पुढची काही…

meeting with amit shah manipur
मणिपूरमध्ये गृहमंत्र्यांचे बैठकसत्र ;हिंसाचारातील मृतांच्या कुटुंबीयांना १० लाखांची भरपाई; कुकी समुदायाच्या नेत्यांशी चर्चा

मणिपूरमध्ये झालेल्या वांशिक हिंसाचारात मरण पावलेल्या नागरिकांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दहा लाख रुपये नुकसानभरपाई देण्याची घोषणा मंगळवारी सरकारतर्फे करण्यात आली.

congress
सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांमार्फत चौकशीची काँग्रेसची मागणी

मणिपूरमधील हिंसाचाराच्या घटनांची सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशामार्फत उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी मंगळवारी काँग्रेसने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेऊन केली

manipur violence live update
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार, पाच जणांचा मृत्यू; अमित शाह आज देणार हिंसाचारग्रस्त भागांना भेट

Manipur Violence : गेल्या दोन दिवसांपासून इम्फाळ खोऱ्यांतही नागरिकांवरील हल्ले वाढले आहेत. हे हल्ले सुनियोजित असून त्याचा तीव्रपणे निषेध करतो,…

sanjay raut on pm modi
Video: “मणिपूर पेटलंय आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी…”, संजय राऊतांची टीका; म्हणाले, “बजरंग बलीला निवडणुकीत उतरवून…”

“अगदी बजरंग बलीला निवडणुकीत उतरवलं. हनुमान चालिसा, वगैरे वगैरे. पण मी तुम्हाला सांगतो, यांना कोणताही देव पावणार नाही. बजरंग बलीच…

Manipur cm N Biren Singh, Manipur violence death
१७०० घरांची राखरांगोळी, ६० जणांचा मृत्यू… मणिपूरमध्ये हिंसाचाराचा आगडोंब; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली चिंता!

मणिपूरमध्ये सध्या तणावपूर्ण शांतात असून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असेही ते म्हणाले.

Indian Army And Maharashtra Govt Rescue Students from Manipur Violence
Manipur Violence: मणिपूरमधून महाराष्ट्राचे विद्यार्थी मुंबईत; शिंदे-फडणवीसांचे मानले आभार

Manipur Violence: मणिपूरमध्ये निर्माण झालेल्या दंगलीच्या परिस्थितीमध्ये महाराष्ट्रातील २५ विद्यार्थी अडकले होते. या २५ विद्यार्थ्यांना इंफाळहून गुवाहाटीमार्गे मुंबईत आणण्यात यश…

rahul gandhi
“मणिपूर जळत आहे, पण पंतप्रधान नरेंद्र मोदी…”, राहुल गांधींचा हल्लाबोल

“भाजपा जिथे जाते, तिथे दुही निर्माण करून द्वेष पसरवण्याचं काम करते,” अशी टीकाही राहुल गांधींनी केली आहे.

संबंधित बातम्या