दुष्काळामुळे खेडय़ातील जनता पाण्यासाठी वणवण करत असताना याच जनेतसाठी कारभार मंत्रालयातून कारभार क रणाऱ्या मंत्री आणि सचिवांनी बिस्लेरीच्या पाण्यासाठी साडेचार…
अण्णा भाऊ साठे महामंडळातील गैरव्यवहाराची व्याप्ती ३०० कोटी रुपयांच्या आसपास असून, अन्य महामंडळांतही गैरव्यवहार झालेले असू शकतात. त्यामुळे सर्व महामंडळांची…
मोठय़ा कंपन्यांना आकर्षित करण्यासाठी नगर, राहुरी, पारनेर तालुक्यांत जमीन उपलब्ध झाल्यास ‘सेझ’संदर्भात खासदार दिलीप गांधी यांनी दिलेल्या प्रस्तावाचा विचार करण्याचे…
शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना अतिरिक्त ठरवून मुलांचे शिक्षण वाऱ्यावर सोडण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी येत्या गुपौर्णिमेपासून पालकांना संघटित करण्याचा निर्णय…
राजर्षी शाहू महाराजांच्या गुरुवारी होणाऱ्या जयंतीच्या कार्यक्रमात मंत्र्यांच्या सहभागावरून वाद सुरू झाला आहे. त्यांचे जन्मस्थळाचे काम गेली ३ वर्षांपासून सुरू…