scorecardresearch

बदल्यांच्या अधिकारांवर गदा आणल्याने मंत्र्यांचा थयथयाट

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या बदल्यांबाबत आस्थापना मंडळ स्थापन करण्याचा निर्णय मंत्र्यांना आता आपल्या घटनात्मक अधिकारावरील अतिक्रमणासारखा वाटू…

टोलमाफीची खोटी घोषणा करणा-या मंत्र्यांनी मालमत्ता विकून भरपाई करावी

टोलमुक्त महाराष्ट्राच्या दिशेने जाणारे पहिले पाऊल टाकत महायुतीच्या वतीने मंगळवारी कोल्हापूर टोलमुक्त करावे, या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा काढण्यात आला.

मंत्र्यांना चिंता जनहिताची की ‘निवडणूक फंडा’ची?

खात्यांची कामे होत नाहीत म्हणून मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंत्र्यांनी तोंड फोडले असले तरी जनतेच्या हिताच्या कामांपेक्षा मंत्र्यांना जास्त चिंता निवडणूक फंडाची…

पृथ्वीराज चव्हाण व मंत्रिगण आज विविध कार्यक्रमांसाठी कराड दौऱ्यावर

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह मान्यवर मंत्र्यांच्या उपस्थितीत उद्या रविवारी (दि. ५) विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

बदल्यांचे अधिकार मंत्र्याना देण्यास विरोध

सरकारी अधिका-यांच्या बदल्यांचे अधिकार मंत्र्यांकडे सोपवण्याच्या हालचाली सुरू झाल्या असून तसे झाल्यास राज्यभर जनआंदोलन उभे करण्याचा इशारा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा…

राज्यभरातील नाटय़गृहांना डागडुजीमधून नवे रंगरूप

राज्यातील नाटय़गृहांची दुरुस्ती करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे नगरविकास राज्यमंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

जिल्हय़ातील दोन्ही मंत्र्यांना पाणीप्रश्नाचे गांभीर्य नाही

जिल्हय़ाच्या पाणीप्रश्नावर एकत्र बसण्याची भूमिका न घेणा-या दोन्ही मंत्र्यांना जिल्ह्याच्या पाणीप्रश्नाचे गांभीर्य नाही, असा आरोप कृषिमंत्री राधाकृष्ण विखे यांनी रविवारी…

परस्पर उमेदवारीच्या आपल्याकडे तक्रारी

महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने मुलाखती घेण्याचे व उमेदवारी ठरवण्याचे अधिकार स्थानिक पातळीवर कोणालाही दिलेले नाहीत, परंतु तरीही काही जण मुलाखतींचा…

‘मंत्र्यांसह संबंधितांनी म्हणणे सादर करावे’

निळवंडे व भंडारदरा धरणांमधून जायकवाडीत पाणी सोडण्याच्या निर्णयाविरोधात नगर जिल्ह्य़ातील शेतकऱ्यांनी सार्वजनिक हिताच्या नावाखाली दोन याचिका न्यायालयात दाखल केल्या.

लातूरमध्ये मटक्याचे प्रमाण, गुन्हेगारीही वाढली!; गृह राज्यमंत्र्यांची कबुली

जिल्हय़ात गुन्हेगारी व मटक्याचे प्रमाण वाढल्याची कबुली गृह राज्यमंत्री तथा जिल्हय़ाचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी पत्रकार बैठकीत दिली.

टोल विरोधातील लढा पुन्हा न्यायालयाकडे

टोल विरोधातील लढय़ाचा केंद्रबिंदू आता पुन्हा एकदा मुंबई उच्च न्यायालयाकडे सरकला आहे. शहरातील तीन नागरिकांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेची सुनावणी…

संबंधित बातम्या