scorecardresearch

मुंबई

सात बेटांचा समूह असलेलं व हजारो वर्षांचा मानवी वावर असलेलं मुंबई शहर (Mumbai City) म्हणून खऱ्या अर्थी नावारुपाला आलं इंग्रजांच्या ताब्यात आल्यानंतर. मूळची कोळी, आगरी, भंडारी आदी समाजाची वस्ती असलेलं मुंबई (Mumbai) देशातल्याच नव्हे तर विदेशातल्या रहिवाशांनीही गजबजून गेलं.

सात बेटं जोडून सलग मुंबई करण्यात आली आणि भराव टाकून समुद्रातील भागही जमिनीला जोडून घेण्यात आला व मुंबईचा विस्तार काहीसा वाढला. कुलाबा ते शीव – माहिम या जुन्या मुंबईचं क्षेत्रफळ अवघं १५७ चौरस किमी आहे, तर आताच्या विस्तारीत बृहन्मुंबईचं क्षेत्र ६०० चौरस किमीच्या जवळपास आहे.

महाराष्ट्राची राजधानी (Maharashtra Capital) तर देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत देशाच्या कानाकोपऱ्यातून माणसांचा ओघ येत असतो आणि मुंबईत कुणालाही उपाशी रहावं लागत नाही अशी या शहराची ख्याती आहे. जागेच्या अभावी मुंबईच्या परीघाबाहेरील ठाण्याची वाढही प्रचंड झाली असून आता मुंबईचं नियोजन एमएमआर किंवा मुंबई मेट्रोपॉलिटन रीजन या अंगाने केलं जातं.
Read More
Konkan Railway requests Indian Railways for planned project funds
कोकण रेल्वेवर ७,७७६ कोटी रुपयांचे प्रकल्प नियोजित ; निधीसाठी भारतीय रेल्वेकडे मागणी

तसेच कोकण रेल्वेचा संपूर्ण कायापालट होईल, असे कोकण रेल्वेचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक संतोषकुमार झा यांनी बुधवारी कोकण रेल्वेच्या ३५…

The threat is more acute in antibiotic free India
प्रत्येक सहा रुग्णांपैकी एकावर अँटिबायोटिक्स निप्रभ, भारतात धोका अधिक तीव्र!, जगात ‘सुपरबग्स’चा कहर, जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा…

जागतिक आरोग्य संघटनेने नुकताच प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, दहा देशांतील डेटाचे विश्लेषण करण्यात आले. त्यात आढळले आहे की, गेल्या पाच वर्षांत…

Precautions to take while bursting crackers during Diwali
वृक्ष, अतिउच्च दाबाच्या विद्युत तारा, वायुवाहिनीजवळ फटाके फोडणे टाळावे; आपत्कालीन स्थितीत मदतीसाठी या दूरध्वनी क्रमांकांवर फोन करा

दुर्दैवाने आग किंवा तत्सम प्रसंग उद््भवल्यास तात्काळ १०१ किंवा नागरी मदत सेवा संपर्क क्रमांक १९१६ वर संपर्क साधावा, असे अग्निशमन…

judge K D Shirbhate sentenced mahesh gorde to 20 years for abusing minor girl
बेकायदा फलकबाजीप्रकरणी उच्च न्यायालयाचा ६ नोव्हेंबर रोजी निकाल… कारवाई न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईच्या आदेशाची शक्यता

मुंबईसह राज्यातील अनेक शहरांना बकाल करणाऱ्या राजकीय पक्षांच्या बेकायदा फलकबाजीविरोधात जनहित याचिका करण्यात आली होती.

Mumbai Man helps deliver baby on Mumbai train ram mandir platform video goes viral on social media
“देवासारखा आला…” मुंबईतील स्टेशनवर तरूणाने केली महिलेची डिलिव्हरी; डॉक्टर मैत्रिणीला व्हिडीओ कॉल केला अन्…VIDEO व्हायरल

Viral video: एका बाळाचा जन्म मुंबईतील एका रेल्वे स्टेशनवर झाला आहे. विशेष म्हणजे एका तरुण प्रवाशाने या महिलेची यशस्वी डिलिव्हरी…

Akshay Kumar also moves High Court for protection of personality rights
व्यक्तिमत्त्व हक्क संरक्षणासाठी अक्षय कुमारही उच्च न्यायालयात

छायाचित्रांचा विनापरवानगी वापर केला जात असल्याने अभिनेत्याच्या केवळ प्रतिष्ठेलाच धक्का पोहोचत नाही तर त्याच्या परिणामांनाही त्याला तोंड द्यावे लागते, असेही…

Petitioners against Maratha reservation reiterate in High Court
मराठा आरक्षण घटनाबाह्यच… आरक्षणविरोधी याचिकाकर्त्यांचा पुनरूच्चार

राज्यातील लोकसंख्येच्या एक तृतीयांश लोकसंख्या असलेल्या मराठा समाजाला सरकारी नोकऱ्या आणि शिक्षणात १० टक्के आरक्षण देण्याचा २०२४ मध्ये केलेल्या कायद्याच्या…

goldsmith employee theft
सराफाच्या कर्मचाऱ्याला लुटले, सव्वादोन कोटींचे दागिने लंपास

सीसी टीव्ही कॅमेऱ्यातील चित्रणाच्या आधारे शोध या प्रकरणी रफी अहमद किडवाई (आरएके) मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

arrest after 48 years
४८ वर्षांनंतर फरार आरोपीला शेवटी बेड्या! तारूण्यात केला गुन्हा, वृध्दापकाळात अटक

आरोपीने सध्या वयाची सत्तरी ओलांडली असून ४८ वर्षांपूर्वी कुठला गुन्हा केला ते देखील त्याला आठवत नव्हते.

Diwali shopping crowd
दादरमध्ये दिवाळीनिमित्त खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड; रस्ते गर्दीने फुलल्यामुळे वाहतुककोंडीने नागरिक हैराण

फेरीवाल्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून गर्दीची समस्याही जटिल होत आहे. गर्दी नियोजनातील अभावामुळे नागरिकांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्नही निर्माण झाला आहे.

devendra fadnavis launches solapur mumbai air route flight service IT Park Muralidhar Mohol
सोलापूर ते मुंबई विमानसेवा सुरू! आता सोलापूरमध्ये ‘आयटी पार्क’ उभारणार – देवेंद्र फडणवीस

Solapur Airport : अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेली सोलापूर–मुंबई विमानसेवा सुरू झाली असून उद्योग, तीर्थक्षेत्र व रोजगार वाढीस यामुळे चालना मिळणार…

संबंधित बातम्या