लोकसभेची निवडणूक तोंडावर आली असून केंद्र सरकारने आपल्या विविध योजनांची माहिती शहरी भागातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी वाहनारूढ जाहिराती करण्याचे ठरवले आहे.
राज्यातील दुष्काळाची दाहकता दिवसेंदिवस वाढत असून, संकटात सापडेल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी राज्य सरकारने केंद्र सरकारकडे सुमारे २६०० कोटी रुपयांची मागणी केली…