पश्चिम रेल्वेवरील पालघर यार्डाजवळ मंगळवारी गुजरातवरून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मालगाडीचे सहा डबे घसरले. त्यात मालगाडीसह रेल्वे मार्गाचे प्रचंड नुकसान झाले.
महानगरपलिकेने हाती घेतलेले नाल्यांमधील गाळ काढण्याचे काम अंतिम टप्प्यात आले असून नाल्यातून गाळ काढण्याच्या कामात निष्काळजीपणा आणि त्रुटी आढळून आल्यामुळे…
विद्यार्थ्यांना ३१ मेपर्यंत संकेतस्थळावर आक्षेप नोंदवण्यासाठी मुदत दिली आहे. बीए/बीएस्सी-बी.एड या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना यंदा प्रथमच आक्षेप नोंदवण्याची संधी उपलब्ध करून…