scorecardresearch

mumbai ahmedabad highway accident
विश्लेषण : मुंबई-अहमदाबाद महामार्गाचा पालघर टप्पा मृत्यूचा सापळा?

पालघर जिल्ह्यातील महामार्गाच्या या भागात सातत्यपूर्ण अपघात होत असल्याने महामार्गाचा हा भाग जणू मृत्यूचा सापळा बनला आहे.

Major accident on Mumbai Goa Highway at Hamrapur Phata Pen Raigad
मुंबई-गोवा महामार्गावर हमरापूर फाटा ब्रीजवर भीषण अपघात; १४ जण जखमी

रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यात मुंबई-गोवा महामार्गावर हमरापूर फाटा ब्रिजवर पहाटे २ वाजता टेम्पो ट्रॅव्हलर आणि ट्रेलरमध्ये भीषण अपघात झाला.

osmanabad car accident 4 died
सोलापूर-धुळे महामार्गावर भीषण अपघात, कंटेनरच्या धडकेत कारचा चुराडा; एकाच कुटुंबातील ४ जण जागीच ठार

धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर उस्मानाबादच्या अळणी पाटी भागात हा भीषण अपघात झाला.

ईशान्य भारतात दोन राष्ट्रीय महामार्ग बांधणार -गडकरी

त्रिपुरा आणि आसाम यांना जोडणारे दोन राष्ट्रीय महामार्ग बांधण्याची घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मंगळवारी येथे केली.

उरण जोड रस्त्यांचे राष्ट्रीय महामार्गात रूपांतर

जेएनपीटी बंदराला जोडणाऱ्या पळस्पे ते जेएनपीटी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ ब व जेएनपीटी ते पामबीच (नवी मुंबई) या दोन्ही महामार्गाचे…

५० कोटींपेक्षा कमी खर्चाचे महामार्ग टोलमुक्त होणार

ज्या महामार्गाच्या बांधणीसाठी ५० कोटी रुपयांपेक्षा कमी खर्च आला आहे ते महामार्ग टोलमुक्त करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

टोलच्या समस्या टाळण्यासाठी येत्या २७ ऑक्टोबरपासून इलेक्ट्रॉनिक पद्धतीने संकलन

येत्या २७ ऑक्टोबरपासून राष्ट्रीय महामार्गावर इलेक्ट्रॉनिक टोल संकलन प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी या…

७२०० किलोमीटर रस्त्यांचे राष्ट्रीय महामार्गात रूपांतर

देशातील ७२०० किलोमीटर राज्यमार्गाचे राष्ट्रीय महामार्गात रूपांतर होणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या अर्थविषयक समितीची गुरुवारी बैठक झाली.

संबंधित बातम्या