scorecardresearch

Navneet Ravi Rana
राणा दाम्पत्य ३६ दिवसांनंतर परतणार मतदार संघात, २८ मे रोजी होणार अमरावतीत आगमन

खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा हे तब्बल ३६ दिवसांनंतर अमरावतीत परतणार आहेत. येत्या २८ मे रोजी त्यांचं अमरावती…

पालिकेच्या नोटिशीविरोधातील दावा राणांकडून मागे; सदनिकेतील अनधिकृत बांधकाम प्रकरण

खार येथे असलेल्या सदनिकेतील अनधिकृत बांधकामाप्रकरणी पालिकेने बजावलेल्या नोटिशीविरोधात खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांनी दिंडोशी…

Ravi Rana Raj Thackeray Uddhav Thackeray
“राज ठाकरेंचं उद्धव ठाकरेंसोबत मॅच फिक्सिंग, कारण…”; आमदार रवी राणांचा गंभीर आरोप

आमदार रवी राणा यांनी राज ठाकरे यांच्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसोबत मॅच फिक्सिंग केल्याचा गंभीर आरोप केला.

Raj Thackeray Uddhav Thackera Navneet Rana 2
मातोश्री बंगला मशीद आहे का? राज ठाकरे यांचा राणा दाम्पत्यासह शिवसेनेवर हल्लाबोल

मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी राज्यात राणा दाम्पत्यावरून घडलेल्या राजकीय नाट्यावर सडकून टीका केली.

Sanjay Raut reaction after Raj Thackeray criticized Ladakh tour
“एवढंही यांना समजत नसेल तर…”; राज ठाकरेंनी लडाख दौऱ्यावरुन टीका केल्यानंतर राऊतांची प्रतिक्रिया

लेह-लडाख दौऱ्यावर खासदार संजय राऊत आणि राणा दाम्पत्य एकत्र जेवत असल्याचे फोटो समोर आल्यानंतर राज ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली

राणा दाम्पत्याला पुन्हा नोटीस; खारमधील सदनिकेत अनधिकृत बांधकाम

आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांना पालिकेच्या विभाग कार्यालयाने पुन्हा एकदा नोटीस पाठवली आहे.

“महाराष्ट्रात वातावरण तापवणारे लडाखमध्ये सैर करताय”, राऊत-राणांवरील टीकेवर किशोरी पेडणेकर म्हणाल्या…

शिवसेना खासदार संजय राऊत आणि खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांचे लडाखमधील एकमेकांसोबत चर्चा करतानाचे फोटो सोशल मीडियावर…

Sanjay Raut Navneet Rana
मायनस तापमानात संजय राऊत काय सांगत होते? लडाखमधील व्हायरल फोटोवर नवनीत राणा म्हणाल्या…

नुकताच संसदीय समितीचा लडाख दौरा झाला. यात शिवसेना खासदार संजय राऊत आणि अपक्ष खासदार नवनीत राणा दोघेही होते. या दौऱ्यातील…

केवळ कारागृहातील अनुभवांबाबत वक्तव्य!; जामिनाच्या अटींचे उल्लंघन केले नसल्याचा राणा दाम्पत्याचा दावा

 मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या  निवासस्थानी हनुमान चालिसाचे पठण करण्याची घोषणा केल्याप्रकरणी राणा दाम्पत्यावर राजद्रोहाचा आरोप दाखल करण्यात आला होता.

अचलपूर दंगलीच्या ‘सत्यशोधना’नंतरही अनेक प्रश्न अनुत्तरीतच

हिंदुत्ववादी राजकारण आणि तत्सम मुद्यांकडे या समितीने दुर्लक्ष केल्याची आणि हा अहवाल एकतर्फी असल्याची प्रतिक्रिया उमटली आहे.

संबंधित बातम्या