पालघर जिल्ह्यातील ३४२ ग्रामपंचायत निवडणूक उमेदवारी अर्जाच्या मंगळवारी शेवटच्या दिवशी प्रत्येक तालुक्यात उमेदवारांनी अर्ज दाखल करण्यासाठी केंद्रांवर गर्दी केली होती.
मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर टाटा सन्सचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचे अपघाती निधन झाल्यानंतर या मार्गावरील सुरक्षिततेचा प्रश्न अद्यापही कायम आहे.
ग्रामपंचायतीची निवडणूक राजकीय पक्षांच्या अधिकृत चिन्हावर लढवली जात नसतानाही काही राजकीय पक्षांचे नेते, कार्यकर्ते गावागावांत येऊन गावातील चांगले वातावरण बिघडवीत…
मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर चारोटी परिसरामध्ये उद्योगपती सायरस मिस्त्री यांच्यासह त्यांच्यासोबत वाहनात असलेल्या एकाचे अपघाती निधन झाल्यानंतर महामार्ग प्राधिकरण खडबडून जागे…