scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

पालघर : शेवटच्या दिनी उमेदवारांची गर्दी ; जिल्ह्यात चार दिवसांत सरपंचपदांसाठी ७४७ तर सदस्यपदांसाठी ३१२२ अर्ज

पालघर जिल्ह्यातील ३४२ ग्रामपंचायत निवडणूक उमेदवारी अर्जाच्या मंगळवारी शेवटच्या दिवशी प्रत्येक तालुक्यात उमेदवारांनी अर्ज दाखल करण्यासाठी केंद्रांवर गर्दी केली होती.

Former MLAs Vilas Tare and Amit Ghoda join BJP
पालघर : माजी आमदार विलास तरे व अमित घोडा यांचा भाजप प्रवेश

बोईसर चे माजी आमदार विलास तरे तसेच पालघर चे माजी आमदार अमित घोडा यांनी आज मुंबईत भाजपमध्ये प्रवेश घेतला आहे.

pg1 highway
सुरक्षेकडे दुर्लक्षच!; राष्ट्रीय महामार्गावर आपत्कालिन परिस्थिती हाताळण्यासाठी अजूनही यंत्रणा नाही

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर टाटा सन्सचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचे अपघाती निधन झाल्यानंतर या मार्गावरील सुरक्षिततेचा प्रश्न अद्यापही कायम आहे.

pg2 farm
मुसळधार पावसामुळे हळव्या आणि निमगरव्या भात पिकांना धोका; खतांचा वापर टाळण्याचे आवाहन

सप्टेंबर महिन्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे व विशेषत: गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर वाढल्याने हळव्या व निमगरव्या भात पिकांना धोका निर्माण…

pg3 kasa gram panchayat
राजकीय पक्षांना ग्रामपंचायत निवडणुकीत थारा देऊ नका; जास्तीत जास्त सदस्य बिनविरोध निवडून आणण्याचे सामाजिक संघटनांकडून आवाहन

ग्रामपंचायतीची निवडणूक राजकीय पक्षांच्या अधिकृत चिन्हावर लढवली जात नसतानाही काही राजकीय पक्षांचे नेते, कार्यकर्ते गावागावांत येऊन गावातील चांगले वातावरण बिघडवीत…

pg1 police station
पोलीस चौकीची पुन्हा उभारणी; डहाणू पोलीस चौकीची त्याच ठिकाणी, वाढीव क्षेत्रफळात उभारणी करणार 

डहाणू शहरात पार नाक्याजवळ आलेली पोलीस चौकी डहाणू नगर परिषदेने १३ ऑगस्ट रोजी जमीनदोस्त केली होती.

pg grampanchayat
सरपंच पदासाठी धावाधाव; पालघर जिल्ह्यात आदिवासींमधील सक्षम उमेदवार शोधण्यासाठी राजकीय पक्षांच्या बैठकांना जोर

पालघर जिल्ह्यातील ३४२  ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. त्यापैकी ३१०  गावांमधील सरपंच अनुसूचित जमातींसाठी राखीव आहे.

pg road
सायरस मिस्त्रींच्या अपघाती मृत्यूनंतर आठ दिवसांत महामार्गावर सूचना फलक; अपघाताला कारणीभूत त्रुटी आजही कायम

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर चारोटी परिसरामध्ये उद्योगपती सायरस मिस्त्री यांच्यासह त्यांच्यासोबत वाहनात असलेल्या एकाचे अपघाती निधन झाल्यानंतर महामार्ग प्राधिकरण खडबडून जागे…

vande bharat express trail
वंदे भारत एक्सप्रेसची अहमदाबाद मुंबई चाचणी संपन्न; सव्वा पाच तासात ४९३ किलोमीटर अंतर कापले

गेल्या तीन वर्षापूर्वी उत्तर भारतात सुरू झालेल्या वंदे भारत एक्सप्रेस या गाडीची चाचणी आमदाबाद- मुंबई दरम्यान आज संपन्न झाली.

Cyrus Mistry Accident Death
मोठी अपडेट! सायरस मिस्त्री यांची कार ताशी १०० किमी वेगात होती, अपघाताच्या पाच सेकंद आधी…, मर्सिडीजने सोपवला अहवाल

सायरस मिस्त्री यांचं अपघाती निधन झाल्यानंतर मर्सिडीजने पालघर पोलसिांकडे चौकशी अहवाल सोपवला

संबंधित बातम्या