scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

Eknath Khadse
विदर्भाच्या प्रश्नावर खडसे आक्रमक, म्हणाले, गडकरीं सोडले तर आहे काय?

विदर्भातील प्रश्नावर आक्रमक होतानाच विदर्भाची ओळख गडकरींनी कशी टिकवून ठेवली याबाबतची स्तुतीसुमने एकनाथ खडसे यांनी विदर्भ प्रश्नांवरील चर्चेदरम्यान उधळली.

rahul gandhi salman khurshid ram bjp
Video: “..मग काँग्रेसवाल्यांनीही कपडे न घालता फिरायला हवं”, भाजपाचा खोचक टोला; ‘त्या’ विधानाचा केला उल्लेख!

“राहुल गांधींनीच सांगावं की ते असं काय घेतात ज्यामुळे त्यांना थंडी वाजत नाही. तो कोणता प्रसाद आहे, ज्यामुळे थंडी वाजत…

BJP's preparation for Lok Sabha elections through free grain scheme
मोफत धान्य योजनेतून भाजपाची लोकसभा निवडणुकीची तयारी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत गरिबांना मोफत अन्नधान्य देण्याचा निर्णय घेण्यात आला. मोफत अन्नधान्य हे २०२३…

jitendra singh on ram setu
राम सेतू खरंच अस्तित्वात होता का? केंद्रीय मंत्र्यांचं संसदेत मोठं विधान; म्हणाले, “अवशेषांवरून खात्रीने…!”

राम सेतुसंदर्भात अनेक दावे-प्रतिदावे सध्या सुरू आहेत. यावरून राजकीय चर्चा चालू असताना केंद्रानं संसदेत महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे.

winter session 2022
Maharashtra Assembly Winter session 2022 : बंगल्यांच्या सुशोभीकरणावर उधळपट्टी; एकही राज्यमंत्री नाही, तरीही खर्च केल्याचा विरोधकांचा आरोप

शिवसेनेचे मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांनी या वारेमाप उधळपट्टीवरून विधानसभेत सरकारला धारेवर धरले.

Maharashtra Gram Panchayat Election 2022 Voting
Gram Panchayat Election 2022 : जिल्ह्यातील १७६ ग्रामपंचायतीसाठी ८१ टक्के मतदान, सर्वाधिक मतदान मुळशीमध्ये…

Maharashtra Gram Panchayat Election Voting निवडणुकीसाठी १ हजार २२९ उमेदवार रिंगणात असून निवडणुकीसाठीची मतमोजणी मंगळवारी (२० डिसेंबर) होणार आहे.

Maharashtra Gram Panchayat Election 2022
Gram Panchayat Election 2022 : राज्यात आज ७ हजार ७५१ ग्रामपंचायतींसाठी मतदान; थेट सरपंच निवडीमुळे चुरस वाढली

राज्यात आज ७ हजार ७५१ ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसह थेट सरपंचपदासाठी निवडणूक पार पडते आहे.

Rahul Gandhi
“काँग्रेसनं राहुल गांधींची पक्षातून हकालपट्टी करावी”, भाजपाची मागणी; ‘त्या’ विधानाचा केला उल्लेख!

“जर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे ‘रिमोट कंट्रोल’वर चालत नसतील आणि जर विरोधी पक्ष देशहिताच्या बाजूने असेल, तर काँग्रेसने राहुल गांधींना…

caste based census
विश्लेषण: जातनिहाय जनगणनेची मागणी का होतेय? प्रीमियम स्टोरी

१०३वी घटनादुरुस्ती वैध असल्याचा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर आता जातनिहाय जनगणना हा कळीचा मुद्दा ठरला आहे.

nitish kumar bihar news
विश्लेषण: नितीशबाबूंचे निवृत्तीचे संकेत ही केंद्रासाठी मोर्चेबांधणी? बिहारच्या राजकारणाला कलाटणी!

पुढील निवडणूक (२०२५) उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वात लढली जाईल, असे नितीश यांनी स्पष्ट करत पुन्हा एकदा सक्रिय राजकारणातून बाहेर…

संबंधित बातम्या