रिझर्व्ह बँकेकडून प्राप्त झालेला लाभांश सरकारच्या अपेक्षेपेक्षा अधिक आहे. केंद्र सरकारने अर्थसंकल्पात रिझर्व्ह बँकेकडून ४८,००० कोटी रुपये लाभांश मिळण्याचे अर्थसंकल्पीय…
डिजिटल व्यवहारामुळे नाण्यांचे विश्व आक्रसले. टाकसाळीमधील माणसांच्या हाताला पुरेसे काम उरले नाही. नव्या ‘यूपीआय’ व्यवहारामुळे हे संकट उद्भवण्याची शक्यता निर्माण…