बांगलादेशविरुद्धच्या ढाका कसोटी सामन्यात टीम इंडिया थोडीशी झुंजताना दिसत आहे. उपहारापूर्वी शेवटच्या षटकात विराट कोहली धावबाद होताना वाचला. मात्र त्यानंतर…
रविवारपासून सुरु होणाऱ्या बांगलादेशविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेआधी राहुल, अय्यर आणि पंत यांच्या संघातील स्थानाबद्दल माजी निवडसमिती सदस्याने प्रश्न उपस्थित केले आहे.