ग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारचा भ्रष्ट कारभार आणि केंद्रातील मोदी सरकारची शेतकरीविरोधी धोरणे याला जनता वैतागली असून शेतकरी संघटना आगामी विधानसभा निवडणुकीत…
गारपीटग्रस्त शेतक ऱ्यांच्या जमिनीचा कवडीमोल किमतीला लिलाव करून त्याला भूमिहीन करण्याचा प्रयत्न करणाऱ्या सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांना मंत्रिमंडळातून काढून टाकावे.
शेतकरी संघटना व स्वतंत्र भारत पक्षाचे स्वाभिमानी नेते अॅड.वामनराव चटप यांनी लोकसभा निवडणुकीसाठी डोक्यावर ‘आप’ची टोपी चढविल्याने संघटनेतील निष्ठावंत कार्यकर्त्यांची…