सिंचनाच्या वाढत्या सोयींमुळे साखर उद्योगासह फलोत्पादनाचा होणारा विस्तार, दळणवळणाचा विकास, अन्य पायाभूत सुविधा यामुळे सोलापूर जिल्ह्याने विविध क्षेत्रांत प्रगती केली.
भाईंदर पश्चिमेला लाभलेला उत्तनचा समुद्रकिनारा येथील नागरिकांसाठी मासेमारीचा पारंपरिक व्यवसाय टिकवून ठेवणारा आहे. या परिसरात सुमारे ८०० मासेमारी बोटी कार्यरत…
इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनने (आयआरसीटीसी) छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनाशी संबंधित महत्त्वाच्या ऐतिहासिक स्थळांना भेटी देण्यासाठी सहलीचे आयोजन केले…