scorecardresearch

Dr Jayant Narlikar had told in an interview broadcast on Doordarshan how his lectures were crowded after he returned to India from England
व्याख्यानांना तुफान गर्दी

पु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आयोजित पुलोत्सवात २०१८ मध्ये डॉ. जयंत नारळीकरांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला, त्या वेळी त्यांचे…

milind joshi vasant vyakhyanmala
“महाराष्ट्राच्या बौद्धिक, सांस्कृतिक जीवनाचे वसंत व्याख्यानमाला हे होकायंत्र”, प्रा. मिलिंद जोशी यांचे मत

वक्तृत्वोत्तेजक सभेच्या वतीने आयोजित वसंत व्याख्यानमालेत ‘विचारांचा वसंत फुलविणारी व्याख्यानमाला’ या विषयावर प्रा. मिलिंद जोशी यांचे व्याख्यान झाले.

prithiviraj chavan, ncp
महापालिकांनी शंभर टक्के पाणी मीटरद्वारे द्यावे – माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण

मलकापूर ग्रामपंचायतीने घालून दिलेल्या आदर्शाचे अनुकरण करीत राज्यातील सर्व महापालिकांनी मीटरद्वारे पाणीपुरवठा केला पाहिजे.

Manohar Parrikar , Small incidents of terror , war , defence minster, Pathankot attack, Loksatta, Loksatta news , Marathi, marahti news
वसंत व्याख्यानमालेच्या ज्ञानसत्रात यंदा असहिष्णुता, दुष्काळ आणि स्मार्ट सिटी

‘सामान्यांना परवडणारी घरे’ या विषयावर १६ मे रोजी होणाऱ्या चर्चासत्रात डी. एस. कुलकर्णी, सुधीर दरोडे आणि श्रीराम मोने यांचा सहभाग…

‘देशाच्या प्रगतीसाठी व्यवस्थाकेंद्रित यंत्रणा हवी’

व्यक्तिकेंद्रित व्यवस्थेतून देशाचा विकास होणार नाही. व्यवस्थाकेंद्रित यंत्रणा निर्माण केली तरच देशाला प्रगती साधता येईल, असा विश्वास ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश…

लोकानुरंजनी राजकारण हेच लोकशाहीपुढचे आव्हान – विनय सहस्रबुद्धे

लोकप्रियता आणि लोकानुरंजन करण्याच्या उद्देशातून होत असलेले राजकारण हेच लोकशाहीपुढचे आव्हान असल्याचे मत विनय सहस्रबुद्धे यांनी रविवारी व्यक्त केले.

द्रुतगती मार्गावरील टोल बंद करता येणार नाही – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावरील आणि मुंबई येथील प्रवेशाचा टोल बंद करता येणार नाही, असे स्पष्टकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात दिले.

देश महासत्ता होण्यासाठी व्यवस्था मजबूत झाली पाहिजे – गिरीश कुबेर

व्यवस्था मजबूत झाल्याशिवाय कोणताही देश महासत्ता होणार नाही. त्यासाठी भारतामध्ये अर्थविषयक जाणीव समाजात रुजली पाहिजे, असे मत ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश…

वसंत व्याख्यानमालेचे मंगळवारी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

वक्तृत्वोत्तेजक सभेतर्फे वसंत व्याख्यानमालेच्या १४१व्या ज्ञानसत्राचे मंगळवारी (२१ एप्रिल) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.

योगी ऐवजी भोगी संस्कृतिचे अनुकरण

जगातील सर्व आजारांचे मूळ शरीरातील मणक्यांच्या मुळाशी असून मणक्यांची रचना व्यवस्थित ठेवल्यास कोणत्याही आजाराला सामोरे जावे लागणार नाही.

संबंधित बातम्या