scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

सावरकरांच्या विचारानुरूप कार्य झाल्यास भारत शक्तिशाली -प्रवीण दराडे

इंग्रजांच्या गुलामगिरीतून भारत देश स्वतंत्र व्हावा, हेच क्रांतिवीर वि.दा. सावरकर यांचे ध्येय होते. त्या ध्येयाने प्रेरित होऊन त्यांनी आपले आयुष्य…

चीन व पाकिस्तानव्याप्त भारतभूमी परत मिळालीच पाहिजे – इंद्रेशकुमार

भारत असा एकमेव देश असेल, ज्या ठिकाणी विदेशी भाषेत संसद चालवली जाते. या अपमानातून भारत मुक्त कधी होणार? मातृभूमीचा गौरव…

वसंत व्याख्यानमाला : सावरकरांची जगाला सर्वार्थाने ओळख होणे गरजेचे

स्वातंत्र्यप्रेमी सावरकरांची सर्वार्थाने जगाला ओळख होणे गरजेचे आहे. त्यांचे सर्व पैलू जगाला कळले तरच सावरकर आपल्याला कळले असे आपण म्हणू…

स्वातंत्र्यवीर सावरकर विश्व संमेलन बँकॉकला

ठाण्यातील सावरकर प्रेमींच्या कल्पनेतून गेल्या चार वर्षांपासून सुरू असलेले स्वातंत्र्यवीर सावरकर विश्व संमेलन यंदा ६ जुलै रोजी बँकॉक (थायलंड) येथे…

‘सावरकर’मय !

सावरकर हे मराठी भाषेच्या वापरासाठी आग्रही होते. त्यामुळे शाळकरी वयात त्यांच्यापुढे वही धरताना ‘आपण स्वाक्षरी द्याल का’ असे विचारायला हवे…

संबंधित बातम्या

ताज्या बातम्या