अध्यात्माचा जो अभ्यास आहे तो ‘स्व-स्थ’ होण्यासाठी आहे. अर्थात, आपलं जे मूळ स्वरूप आहे त्यात स्थित होणं, हे साधनेचं ध्येय…
अध्यात्माचा जो अभ्यास आहे तो ‘स्व-स्थ’ होण्यासाठी आहे. अर्थात, आपलं जे मूळ स्वरूप आहे त्यात स्थित होणं, हे साधनेचं ध्येय…
सर्व समाजाचं ध्येय काय असावं, असा प्रश्न गणपतीमुनी रमण महर्षीना विचारत आहेत.
महर्षी प्रथम सांगतात की, शांती ही मनाच्या शुद्धीसाठी आवश्यक आहे.
स्वामी समर्थ अक्कलकोट महाराजांचं ‘निशंक हो निर्भय हो मना रे’ हे नागपूरचे विश्वनाथ दामोदर वऱ्हाडपांडे या स्वामी भक्ताने लिहिलेले स्तोत्र…
भय आणि क्रोध या दोन्ही भावनांनी शरीरात काही तात्पुरते आंतरिक बदल होत असतात.
देहतादात्म्य- ‘देह म्हणजेच मी’ या भावनेमुळे आपल्या सगळ्या वासना, कल्पना, भावना या देहसुखालाच चिकटून आहेत.
जीवनाची गती थोडी कमी केल्याशिवाय आपण वाट फुटेल तिकडे निरुद्देश आणि निर्थक धावत आहोत, हे उमगत नाही.
विशाल समुद्राच्या लाटा उसळत भूप्रदेशाला स्पर्श करीत परतत असतात.
दुख वाटय़ाला येतं तेव्हा जो मानसिक धक्का बसतो तो माणसाला खडबडून जागं करतो. भानावर आणतो.