
मुंबईलगत असलेल्या पालघर जिल्हयात उत्पादित होत असलेल्या आरोग्यदायी ताडीला मोठय़ा प्रमाणात मागणी होत आहे.
मुंबईलगत असलेल्या पालघर जिल्हयात उत्पादित होत असलेल्या आरोग्यदायी ताडीला मोठय़ा प्रमाणात मागणी होत आहे.
महाराष्ट्र राज्याची निर्मिती १९६० साली झाली. मात्र महाराष्ट्र-गुजरात राज्याच्या सीमांकन करण्यात प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने आज पावेतो राज्यांचा सीमावाद उफाळून आला…
विक्रमगड तालुक्यातील नागझरी येथील पांडवकालीन प्रसिद्ध नागेश्वर मंदिर नामशेष होण्याचा मार्गावर आहे.
बहुचर्चित महाराष्ट्र गुजरात सीमावादाचा प्रश्न शासन पातळीवर संयुक्तपणे सोडवण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
डहाणू थर्मल पॉवर स्टेशन लगतच्या आगवण डोंगरी येथे माती उत्खनन विद्युत मनोऱ्यांच्या मुळावर आले आहे.
मुंबईतील जीर्ण इमारतींच्या पुनर्विकासासाठी तोडकामातून निघालेल्या बांधकाम कचऱ्याचे ढीग मुंबई-अहमदाबाद महामार्गावर पालघरच्या वेशीवर टाकण्यात येत असल्याचे दिसून येत आहे.
तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क झाले आहे. त्यादृष्टीने आदिवासी भागांतील लसीकरणासाठी प्रशासनाकडून पालघर जिल्ह्यात भेटकार्डाद्वारे लसीकरणाची जनजागृती करण्याचा अनोखा उपक्रम…
पालघर आणि डहाणू तालुक्यातील २९ गावांच्या महत्त्वाकांक्षी योजनेतील अनेक कामे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने अपूर्ण ठेवली आहेत, तर अनेक गावांमध्ये अंतर्गत…
३१ डिसेंबर वर्षांअखेरच्या पार्श्वभूमीवर मोठय़ा प्रमाणात परराज्यातील दमण बनावटीच्या मद्य तस्करीच्या वाहतुकीवर निर्बंध लावण्यासाठी विशेष पथके तयार करण्यात आली आहेत.…
डिसेंबर महिना उलटत आला तरी सूर्या उजवा आणि डावा तीर कालव्यांना पाणी सोडण्यात दिरंगाई होत असल्याने डहाणू, पालघर, विक्रमगड येथील…
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.