सर्वोच्च न्यायालयाने ‘निवडणूक आयुक्तांची निवड करणाऱ्या समितीत सरन्यायाधीशांचा समावेश असावा,’ असा निकाल गेल्या वर्षीच्या मार्चमध्ये दिला. तेव्हा त्रिसदस्य निवडणूक आयोगातील…
एकत्रित निवडणुका घेण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या नेतृत्वाखालील उच्चाधिकार समितीने आपला २१ खंडांचा व १८ हजारांपेक्षा…
काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधी यांनी ‘भारत जोडो न्याय यात्रे’च्या मार्गावर राजस्थानमधील बांसवाडा येथील मेळाव्यात दिलेले रोजगाराचे आश्वासने,…
सर्वोच्च न्यायालयाचा निकाल सुस्पष्ट असताना, त्याऐवजी नवनवी कलमे घालून, तीही बदलून निवडणूक आयुक्तांविषयीचा कायदा करण्यामागे सरकारचा हेतू नेमका काय असावा,…