ही घटना जम्मू-काश्मीरमधील किस्टवाड सेक्टरमध्ये घडली. दरम्यान शहीद संदीप गायकर यांच्या पार्थिवावर शनिवारी सकाळी ब्राह्मणवाडा येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
राज्यात मे महिन्याच्या सुरुवातीपासून सुरू असलेल्या पूर्वमोसमी पावसामुळे नुकसान झालेल्या शेती पिकांचे तातडीने पंचनामे करावेत, असे निर्देश मदत व पुनर्वसन…
पीकविम्याची थकीत भरपाई, शेतकरी आत्महत्या, शक्तिपीठ अशा विविध प्रश्नांवर शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात शेतकऱ्यांच्या…
एकत्र शेतकरी कुटुंबातील सदस्यांना आपापल्या जमिनीचा हिस्सा स्पष्ट होण्यासाठी जमिनीची हिस्सेवाटप मोजणी करणे आवश्यक असते. आतापर्यंत या प्रक्रियेसाठी १ हजार…
Viral video: शेतजमिनीच्या वरच्या बाजूला पावसाचे वाहून जाणारे पाणी आपत्कालीन वेळी पिकाला उपलब्ध होण्याच्या दृष्टीने खोदलेल्या तळ्यास शेततळे असे म्हणतात.
शेतकऱ्यांनी स्वतःकडील सोयाबीनचे बियाणे वापरावे, विकत घेऊ नये असे सातत्याने सांगणाऱ्या विद्यापीठाचे सोयाबीनचे ३०० क्विंटल बियाणे शेतकऱ्यांनी खरेदी केले.